भाव तैसें फळ । न चले देवापाशी बळ ।। (भाव कसा असावा ?)

‘भाव तैसें फळ । न चले देवापाशी बळ ।।’ या संत तुकाराम महाराज यांच्या ओळींचा अर्थ सांगतांना संभाजीनगर येथील डॉ. विजयकुमार फड यांनी भावाविषयी केलेले विश्लेषण पुढे दिले आहे.

कर्करोगासारख्या दुर्धर आजारातही आनंदी रहाणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेल्या नाशिक येथील (कै.) सौ. दीपाली आव्हाड (वय ५५ वर्षे) !

नाशिक येथील सौ. दीपाली दिलीप आव्हाड यांचे २८.१०.२०२१ या दिवशी निधन झाले. आषाढ कृष्ण अष्टमी (२०.७.२०२२) या दिवशी त्यांचे ९ वे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांचे कुटुंबीय आणि साधक यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

‘साधकांची साधना व्हावी’, यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे लोटे, जिल्हा रत्नागिरी येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. महेंद्र चाळके आणि चिपळूण येथील डॉ. (सौ.) साधना जरळी !

श्री. महेंद्र चाळके आणि चिपळूण येथील डॉ. (सौ.) साधना जरळी यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ठ्ये येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवाच्या वेळी सनातन संस्थेचे संत पू. रमानंद गौडा यांना आलेल्या अनुभूती

प.पू. गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी त्यांच्या मार्गदर्शनाची चित्रफीत पहातांना ‘गुरुदेवांना पहातच रहावे’, असे वाटून अतिशय आनंद होणे

सद्गुरु स्वाती खाडये यांच्या मार्गदर्शनातील एका सूत्राविषयी श्री. दत्तात्रय कुलकर्णी (वय ७७ वर्षे) यांचे झालेले चिंतन

‘सद्गुरु स्वाती खाडये यांनी सांगितलेल्या एका सूत्राच्या अनुषंगाने गुरुकृपेने माझे झालेले चिंतन गुरुमाऊलींच्या चरणी कृतज्ञताभावाने समर्पित करत आहे.

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९० वर्षे) यांचा साधनाप्रवास !

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे यांचा मुलगा श्री. शंकर नरुटे यांनी वर्णिलेल्या त्यांच्या साधनाप्रवासाचा काही भाग १८.७.२०२२ या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग पाहू. 

सनातनच्या ११६ व्या संत पू. (सौ.) माला संजीव कुमार यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘संत नामदेवांनी एका राजाचे केलेले गर्वहरण’, या कथेवरून ‘मी त्याग करणार’, हा माझ्यातील अहं आहे’, याची जाणीव होणे

पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

सोहळ्याची दिवशी माझी पुष्कळ भावजागृती होऊन मला गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटत होती.

सद्गुरु स्वाती खाडये यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

सद्गुरु स्वाती खाडये सद्गुरुपदावर आरूढ असूनही आश्रमात सर्वांशी मिळूनमिसळून वागतात. त्या आश्रमातील लहान मुलांमध्ये रमतात.

देहली येथील श्री. संजीव कुमार आणि सौ. माला कुमार भविष्यात संत होण्याच्या संदर्भात त्यांच्या बालपणीच मिळालेल्या पूर्वसूचना

‘‘पंजाबी परिवारात जन्मलेले श्री. संजीव कुमार भविष्यात संत होणार आहेत’, हे त्यांच्या पणजोबांनी आधीच सांगून ठेवले होते. गुरुदेवांनी त्यांना संत घोषित करून त्यांच्या पणजोबांचे बोल सत्य ठरवले.’’