कोरोना महामारीमुळे घोषित केलेल्या दळणवळण बंदीच्या काळात सनातन संस्थेने चालू केलेल्या ‘ऑनलाईन’ साधना सत्संगात सहभागी होणार्‍या जिज्ञासूंचे मनोगत !

साधनेला आरंभ केल्यानंतर जिज्ञासूंचे मनोगत आणि त्यांना आलेल्या अनुभूती त्यांच्या शब्दांत येथे दिल्या आहेत.

वाराणसी आश्रमात सेवा करणाऱ्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती भाग्यश्री आणेकर (वय ६५ वर्षे) यांना झालेले शारीरिक त्रास आणि त्या वेळी त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केल्यावर खोलीत सर्वत्र त्यांची छायाचित्रे सूक्ष्मातून दिसणे आणि ‘श्री गुरु सतत समवेत आहेत’, याची जाणीव होऊन कृतज्ञता व्यक्त करणे

भीषण आपत्काळाचा सामना करण्यासाठी साधनेचे बळ निरंतर वाढवण्याची आवश्यकता !

पू. अण्णांच्या मार्गदर्शनाचा झालेला लाभ आणि साधकांनी त्याविषयी व्यक्त केलेले मनोगत आपण १२.१०.२०२२ या दिवशी पाहिले. आज अंतिम भागात धर्मप्रेमी यांनी व्यक्त केलेले मनोगत येथे पहाणार आहोत.

गुरुसेवेची तीव्र तळमळ, सतत देवाप्रती कृतज्ञता आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले  यांच्याप्रती दृढ श्रद्धा असलेले ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. बाळासाहेब विभूते !

आश्विन पौर्णिमा, म्हणजे कोजागिरी पौर्णिमा (९.१०.२०२२) या दिवशी श्री. बाळासाहेब विभूते यांचा ६८ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांचा मोठा मुलगा श्री. अभिजित विभूते यांना त्यांच्या साधनाप्रवासाच्या संदर्भात जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.

सनातनचे २३ वे संत पू. विनायक कर्वेमामा (वय ८० वर्षे) यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांनी केलेले मार्गदर्शन

‘मंगळुरू (कर्नाटक) येथील सनातनचे २३ वे संत पू. विनायक कर्वेमामा यांचा आश्विन कृष्ण चतुर्थी (१३.१०.२०२२) या दिवशी ८० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

साधिका कुठेही असली, तरी ‘परात्पर गुरुदेव सूक्ष्मातून सतत समवेत आहेत’, असे तिला जाणवणे आणि तिचे मन ‘गुरुदेव अन् स्वतःची साधना’, यांवरच केंद्रित असणे

‘मी कुठेही गेले असेल, तरीही ‘परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्या समवेत आहेत’, असे मला जाणवते. केवळ ‘माझे गुरुदेव, मी आणि माझी साधना’, यांवरच माझे लक्ष केंद्रित असते. ‘माझे लक्ष दुसरीकडे जात नाही’, ही केवळ गुरुदेवांची कृपा आहे.

भीषण आपत्काळाचा सामना करण्यासाठी साधनेचे बळ निरंतर वाढवण्याची आवश्यकता !

पू. रमानंदअण्णांनी साधकांना श्री गुरूंचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व सांगून साधनेची अनिवार्यता साधकांच्या लक्षात आणून दिली. आता आजच्या भागात पू. अण्णांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाचा झालेला लाभ आणि साधक अन् धर्मप्रेमी यांनी व्यक्त केलेले मनोगत पहाणार आहोत.

आत्मज्ञानाने संचित कर्मफळे नष्ट होतात.

आत्मज्ञानाने संचित कसे नष्ट होईल, ते ह्या लेखात पाहू. आत्मज्ञान होण्याच्या आधीची आणि जन्मांतरांची संचित कर्मफळे आत्मज्ञान झाल्यामुळे कशी नष्ट होणार, हे समजण्यासाठी आधी कर्माचे फळ आपण भोगतो म्हणजे नक्की कोण भोगतो, हे समजून घ्यावे लागेल.

नामजप करतांना डोळ्यांसमोर पांढरा शुभ्र प्रकाश दिसणे, नामजपाची अक्षरे क्षितिजाच्या कडेवरून हळुवारपणे क्षितिजाच्या पलीकडे जातांना दिसून भाव जागृत होणे

‘२६.४.२०२२ या दिवशी सकाळी ९.४५ वाजता माझा नामजप एकाग्रतेने होत होता. मला नामजपाची अक्षरे डोळ्यांसमोर दिसून ती हळुवारपणे दिसेनाशी होत होती. एरव्ही मला नामजप करतांना डोळ्यांसमोर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रूप किंवा त्यांचे चरण दिसतात.