चंद्रपूर-यवतमाळ मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर आणि समर्थक यांच्याविरोधात प्राणघातक हल्याप्रकरणी पोलीस अधीक्षकांना निवेदन  

असे लोकप्रतिनिधी कारभार काय करतील, याची कल्पनाच केलेली बरी !  

धर्मांध जावेद अख्तर यांचा हिंदुद्वेष जाणा !

गुजरात सरकारने ‘ड्रॅगन फ्रूट’चे नाव ते कमळासारखे दिसते म्हणून ‘कमलम्’ केले. पहिले शहरांची नावे आणि आता फळांची, काही दिवसांनी माणसांच्या अवयवांची नावेही पालटतील, अशी फुकाची टीका गीतकार जावेद अख्तर यांनी केली.

‘तांडव’ वेब सिरीजवर तात्काळ बंदी आणून दोषींवर कठोर कारवाई करावी !

‘तांडव’ या वेब मालिकेमध्ये हिंदु देवतांचा अवमान करून धर्मभावना दुखावून जातीय द्वेष पसरवण्यात आला आहे. यातील दोषी कलाकारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे केली.

भृगु महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यावरील अभिमंत्रित सुवर्णाभिषेकाचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘सनातनच्या रामनाथी आश्रमात ८.१०.२०१९ या विजयादशमीच्या शुभदिनी भृगु महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यावर केलेल्या अभिमंत्रित सुवर्णाभिषेकाच्या सोहळ्याचे केलेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहोत . . .

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बहुतेक वर्तमानपत्रे केवळ बातम्या देण्यापेक्षा अधिक काय करतात ? याउलट ‘सनातन प्रभात’ राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देते.’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर सौ. स्मिता कानडे यांना जाणवलेली सूत्रे आणि त्यांच्या नामजपात झालेला पालट

इथे आल्यावर मला असे जाणवू लागले की, माझा वैखरीतून होणारा ‘श्रीराम’ हा नामजप न्यून झाला आहे. आतून होणारा श्रीरामाचा नामजपसुद्धा अल्प प्रमाणात ऐकू येत आहे.

गोवा येथील सौ. मंगला पांडुरंग मराठे यांनी समष्टी साधनाप्रवासात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अखंड गुरुकृपा !

२१ जानेवारी या दिवशी साधिकेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली अमूल्य प्रीती याविषयी लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.

भाववृद्धी सत्संगात भावप्रयोग करतांना ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नागराज कुवेलकर यांना सूक्ष्मातून दिसलेली दृश्ये

भाववृद्धी सत्संगात भावप्रयोग करतांना खोलीत नाग आला असून त्याला दूध दिल्यावर त्याने ‘मी आता तृप्त झालो आहे’, असे सांगितल्याचे दृश्य दिसले.

परमेश्‍वराची कृपा आणि त्याचे सामर्थ्य !

जीवनात कठीण गोष्ट सहज साध्य झाली की, अनेक जण ‘योगायोग’ असे म्हणून काही क्षणांतच त्याचा निवाडा देऊन टाकतात. अर्थात् अशा मंडळींमध्ये बहुसंख्य लोक नास्तिक आणि बुद्धीप्रामाण्यवादी असतात.

‘ईश्‍वराला अपेक्षित असे वागण्याचा प्रयत्न न केल्याने होणारी हानी आणि तसे प्रयत्न केल्याने होणारे लाभ’ याविषयी साधिकेला मिळालेले ज्ञान

जेव्हा साधकांचे स्वभावदोष किंवा अहं यांचे पैलू उफाळून येतात, तेव्हा साधक काहीच प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे साधकाला त्रास देणारी वाईट शक्ती त्याचा लाभ घेते.