६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. घनश्याम गावडे यांना लागवडीविषयी आलेल्या अनुभूती

पावट्याच्या झाडांना शेंगा येईनाशा झाल्यावर शेतकी तज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधाची फवारणी करणे आणि शेणखत घालून २ मास झाल्यानंतरही शेंगा न येणे

असे सांगावे लागणे, हे न्यायाधिशांना लज्जास्पद !

‘न्यायाधिशांना लैंगिक संवेदनशीलतेचे ज्ञान देणे आवश्यक आहे. ही संवेदनशीलता असेल, तर न्यायाधीश लैंगिक अत्याचाराची प्रकरणे अधिक संवेदनशीलपणे हाताळतील.

पौष मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व साप्ताहिक शास्त्रार्थ

‘१४.१.२०२१ या दिवसापासून पौष मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व

समाजाची सात्त्विकता वाढवणार्‍या कलाकृतींची सेवा करण्याची सुवर्णसंधी !

कौशल्य, स्पंदनशास्त्राचा अभ्यास, सेवाभाव आणि गुरुकृपा यांचा संगम असलेल्या कलायोगाद्वारे समाजाची सात्त्विकता वाढण्यासाठी सात्त्विक कलाकृतींची सेवा करून आध्यात्मिक प्रगतीची सुवर्णसंधी गुरुकृपेने उपलब्ध होत आहे.

ख्रिस्ती धर्मप्रसारक घरी आले असतांना साधिकेला देवाचे साहाय्य लाभून तिने ख्रिस्ती धर्मप्रसारकांना सडेतोड उत्तर देणे

‘कलियुगातील सद्यःस्थितीत हिंदूंच्या अडचणी वाढल्या असून त्यांना अनेक प्रश्‍नांना सामोरे जावे लागत आहे. हिंदु व्यक्ती ‘मी एकटा काय करू शकतो ?’, असा व्यक्तीगत विचार करते. या अडचणींना सामोरे जाण्यासाठी आपल्याला ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज वाढवण्याची आवश्यकता आहे.

राज्यातील प्रत्येक मंत्र्यांच्या जिल्ह्यात एल्गार परिषदेचे आयोजन करणार ! – विनायक मेटे, प्रमुख, शिवसंग्राम पक्ष

प्रत्येक मंत्र्याच्या जिल्ह्यात वेगवेगळी एल्गार परिषद आयोजित करण्यात येणार आहे, अशी घोषणा शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांनी ३० जानेवारी येथे पत्रकारांशी बोलतांना केली.

देहलतील बॉम्बस्फोटाचे आश्‍चर्य वाटत नाही ! – इस्रायलचे भारतातील राजदूत

इस्रायलच्या अन्वेषण यंत्रणा भारतीय यंत्रणांसमवेत मिळून स्फोटाचे अन्वेषण करत आहेत, असे इस्रायलचे भारतातील राजदूत रॉन मल्का यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले आहे.

‘अ‍ॅमेझॉन’समवेतचे सर्व करार संपुष्टात आणा ! – हिंदु विधीज्ञ परिषदेची केंद्र सरकारकडे मागणी

हिंदुद्वेषी ‘अ‍ॅमेझॉन’ समवेतचे सर्व करार रहित करण्यास सरकारला का सांगावे लागते ? सरकारला ते समजत नाही का ?, असे प्रश्‍न हिंदूंना पडतात ! 

देहलीतील इस्रायलच्या दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट : ४ – ५ गाड्यांची हानी

राजधानी देहलीत अशा प्रकारचे बॉम्बस्फोट होणे अपेक्षित नाही !

भारत आणि पाक यांच्यात सैनिकी संघर्ष झाल्यास संपूर्ण जगासाठी विनाशकारी  ! – संयुक्त राष्ट्रे

असा संघर्ष झाल्याविना भारताला आणि जगाला शांतता लाभणार नाही, हीसुद्धा वस्तूस्थिती आहे !