आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

अन्नपूर्णाकक्षात प्रसाद बनवण्यासाठीचा पहिला आणि महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे ‘अग्नि’ ! अग्निदेवाप्रती कृतज्ञताभाव कसा असला पाहिजे. आज मी अन्नपूर्णा कक्षातीलच महत्त्वपूर्ण घटक असणाऱ्या प्रसाद (स्वयंपाक) बनवण्यासाठी उपयोगात आणणाऱ्या भांड्यांविषयीचे विवेचन या लेखाद्वारे करणार आहे.

इन्क्विझिशनमुळे गोव्याच्या संस्कृतीचा झालेला नाश

गोव्याचा विचार करतांना, तो केवळ संस्कृतीचा ऱ्हास नव्हता, तर ती पूर्णतः सांस्कृतिक दिवाळखोरी होती, असेच म्हणावे लागेल. पोर्तुगिजांनी आमच्या राष्ट्रीय संस्कृतीच्या प्रगतीत बाधा तर आणलीच; पण तिच्या जागी उल्लेखनीय अशी नवी संस्कृती आणण्यासही ते लायक नव्हते, हेच सिद्ध केले.

‘ताजमहाल’ नव्हे, तर ‘तेजोमहाल’ नावाचे शिवमंदिर

नुकतीच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठामध्ये याचिका प्रविष्ट करून आगऱ्यातील ताजमहालच्या परिसरातील २० हून अधिक खोल्या उघडण्याचा आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही लेखमाला प्रसिद्ध करत आहोत.

राजद्रोहाच्या कलमाविषयी केंद्रशासन आणि सर्वाेच्च न्यायालय यांची भूमिका !

सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राजद्रोहाच्या कलमाखालील सर्व गुन्हे आणि खटले आता स्थगित करण्यात आलेले आहेत. या कलमासह अन्य कलमे असतील, तसेच खटला चालवल्यास आरोपीस कोणतीही हानी होणार नसेल, तर संबंधित न्यायालय असे खटले चालवण्याविषयी निर्णय घेतील.

पोर्तुगिजांच्या अत्याचाराचा इतिहास जगासमोर आणल्याविना हिंदु समाज स्वस्थ बसणार नाही ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

गोव्यात ‘हात कातरो’ खांबचे सत्य दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोर्तुगिजांनी केलेल्या अत्याचाराचा इतिहास लपवला जात आहे; मात्र हिंदु समाज आता जागृत होत असून गोव्यात झालेले ‘इन्क्विझिशन’ आणि ‘हात कातरो’ खांब यांद्वारे हिंदु समाजावर केलेला अत्याचार समोर आणल्याखेरीज आम्ही स्वस्थ बसणार नाही.

तळमळीने सेवा करून संतांचे मन जिंकणारी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. मृण्मयी गांधी (वय २८ वर्षे) !

कु. मृण्मयी गांधी हिला २८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

कलियुगात लोकसंग्रह करून साधक, संत आणि धर्मप्रचारक यांना सिद्ध करणारे एकमेवाद्वितीय परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारी कार्य  !

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टाळण्यासाठी सांगितलेली अनुष्ठाने करण्याचे नियोजन आणि समन्वय करण्याची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे

‘अनुष्ठान चांगले व्हावे’, याबद्दल सर्वच साधकांनी केलेल्या प्रयत्नांमधून मला पुष्कळ शिकायला मिळाले.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन  यांचे मौलिक विचार !

कल्याण येथील थोर संत योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांची वैशाख पौर्णिमा (१६ मे २०२२) या दिवशी जयंती आहे. त्यानिमित्त त्यांचे मौलिक विचार जाणून घेऊया.

परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अवतार असल्याने ते केवळ सनातनचे न रहाता त्रैलोक्याचे स्वामी असल्याची साधिकेला आलेली अनुभूती

‘जगातील समस्त लोक आणि वारकरी यांना परात्पर गुरु डॉक्टर श्रीविष्णूचे अवतार आहेत’, हे समजले, तर काय होईल ?’ त्या वेळी सौ. कविता बेलसरे यांच्या मनाची झालेली प्रक्रिया दिली आहे.