नागपूर येथे मुलांचे अपहरण करणार्‍या टोळीतील सूत्रधारासह तिघांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी !

शहरात लहान मुलांचे अपहरण करणार्‍या टोळीचे सूत्रधार योगेंद्र आणि त्याची पत्नी रिटा प्रजापती, तसेच या टोळीची महिला सूत्रधार श्वेता सावले उपाख्य श्वेता खान मकबूल खान (वय ४३ वर्षे) यांना न्यायालयाने १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

संभाजीनगर येथे धर्मांध रिक्शाचालक अश्लील बोलू लागल्यावर हिंदु तरुणीची धावत्या रिक्शातून उडी !

हिंदूंनो, धर्मांधांकडून आपल्या लेकीबाळींना त्रास देण्याचे वाढते प्रकार पहाता त्यांना वेळीच धर्मशिक्षण देऊन धर्मनिष्ठ बनवा ! तरुणींनो, वासनांध वृत्तीच्या धर्मांधांना धडा शिकवण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या !

सातार्‍यात नवीन कारागृह बांधण्याचा प्रस्ताव सादर करावा ! – शंभूराज देसाई, उत्पादन शुल्कमंत्री

तट भिंतीची उंची वाढवणे, कारागृहातील सर्व ‘बॅरेक’, स्वयंपाकगृह आणि कार्यालय यांवरील पत्रे पालटणे, संरक्षक भिंतीची दुरुस्ती करणे, अंतर्गत नाले दुरुस्ती करणे, स्वयंपाकगृहाचे नूतनीकरण करणे यांसह इतर कामांसाठी आवश्यक निधी देण्यात येईल, असे आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

‘मागणी तसा पुरवठा’ यावर आधारित शेतीत निश्चित यश मिळते ! – प्रकाश आवाडे, आमदार

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शेतकरी आघाडी, ‘नेचर केअर फर्टिलायझर विटा’ (जिल्हा सांगली) यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मण शेतकरी मेळाव्याचे विश्वपंढरी सभागृह, कोल्हापूर येथे आयोजन करण्यात आले होते.

सर्वधर्मसमभावाची ऐशीतैशी !

इमाम आणि पाद्री यांना असे वेतन देणे, हा शासनपुरस्कृत दरोडाच आहे, असेच म्हणावे लागेल. यावरून आपल्या देशातील सर्वधर्मसमभाव किती ढोंगी आहे, हे अधोरेखित होते. ही परिस्थिती पालटण्यासाठी आता हिंदूंनी कंबर कसून वैध मार्गांनी लढा देण्याला पर्याय उरलेला नाही !

समान नागरी कायदा हवाच !

मुसलमानांचा विरोध केवळ त्यांच्या सोयीसुविधा बंद होतील, यासाठीच आहे. वास्तविक या निधर्मी देशात धर्माच्या आधारे सोयीसुविधा उपभोगणे, हा धर्मनिरपेक्षतेचा अवमान असून गेली ७५ वर्षे तो केला जात आहे. आता तो थांबवणेच देशहिताचे आहे.

धाराशिव येथे मनसेच्या चेतावणीनंतर रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीला प्रारंभ !

प्रत्येक वेळी राजकीय पक्षांना चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासन स्वत:ची कामे का करत नाही ?

सासवड (पुणे) येथे ८० जनावरांची अवैध वाहतूक करणार्‍या ६ धर्मांधांवर गुन्हा नोंद

गोवंश हत्याबंदी कायद्याला धाब्यावर बसवणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षा झाली, तरच असे प्रकार थांबतील !

पुणे महापालिकेत ‘बायोमेट्रीक’ स्वाक्षरीची सक्ती; परंतु यंत्रणाच विस्कळीत !

पुणे महापालिकेतील कर्मचार्‍यांनी ‘बायोमेट्रीक’ उपस्थिती (हजेरी) लावावी. असे न केल्यास वेतन काढता येणार नाही, असा आदेश प्रशासनाने दिला आहे; परंतु ‘बायोमेट्रीक’ यंत्राला हजेरी देण्याचा प्रयत्न केला तरी न होणे, इंटरनेट बंद पडणे, हजेरी विलंबाने लागणे अशा अडचणी समोर येत आहेत.

वक्फ बोर्डाचा ‘लँड जिहाद’ सरकार कधी रोखणार ?

दुर्ग (छत्तीसगड) येथील छत्तीसगड राज्य वक्फ बोर्डाने शहरातील नयापारा, कायस्थ पारा, प्रेस कॉम्प्लेक्स, पंचशील नगर आदी भागांतील शेकडो एकर भूमीवर दावा केला असून तहसीलदार कार्यालयाला नोटीस पाठवली आहे.