दमोह (मध्यप्रदेश) येथील गंगा जमुना शाळेची इमारत पाडणार !

पोलिसांनी शाळेशी संबंधित लोकांना अटक केली आहे. यासह शाळाचालकांच्या व्यवसायावरही धाडी टाकण्यात येत आहेत. त्यांच्या पेट्रोल पंपासह अनेक दुकानांना टाळे ठोकण्यात आले आहेत.

चीनच्या विनंतीवरून रशियाने पाकिस्तानला पुरवले कच्चे तेल !

रशिया आणि भारत यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे बोलले जाते; मात्र आंतरराष्ट्रीय राजकारणात कुणी कुणाचा कायमस्वरूपी मित्र अथवा शत्रू नसतो, तर प्रत्येक जण स्वहित पहात असतात, हे या घटनेतून लक्षात येते. हे लक्षात घेऊन भारताने सर्वच क्षेत्रात स्वयंपूर्ण होणे आवश्यक !

कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे आपणा सर्वांचे दायित्व ! – उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे

‘छत्रपती शिवरायांच्या अवमान केला; म्हणून संबंधिताच्या विरोधात कारवाई करावी’, अशी मागणी नागरिकांनी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद होऊन कमाल प्रभूलकर याला अटक केली होती.

लव्ह जिहादच्या १२ प्रकरणांविषयी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना भेटणार ! – माजी खासदार किरीट सोमय्या

लव्ह जिहाद प्रकरणात वेळ पडल्यास केंद्रीय कायदामंत्री यांच्याशीही चर्चा केली जाणार आहे. याविषयी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सर्व राज्यांची परिषद घेऊन चौकशी करण्याची मागणी आपण करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

पर्यटकांना समुद्राच्या पाण्यात न उतरण्याचे प्रशासनाचे आवाहन !

बिपरजॉय वादळामुळे समुद्र खवळलेला असून १६ जूनपर्यंत ही स्थिती रहाण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने सज्ज होणे आवश्यक ! – डॉ. समीर घोरपडे, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर असतांना सिद्धी जोहरचा वेढा  तोडण्यासाठी वयाच्या ६० व्यावर्षी जिजाऊंनी हातात शस्त्रे घेतली आणि प्रत्यक्ष रणांगणावर जाण्याची सिद्धताही केली.

तिवरे (तालुका चिपळूण) गावात बीजारोपण आणि रोपवाटिका निर्मितीसाठी ५० सहस्र बीजप्रदान  !

विविध कारणांनी ब्रिटीशांच्या काळात देवरायांची, जंगलांची अधिकची तोड चालू झाली, ती आजही चालू आहे. तिचे परिणाम आपण अनुभवतो आहोत. म्हणून देशी जंगली वृक्षांचे बीजारोपण आणि वृक्षारोपण काळाची आवश्यकता आहे.

केंद्र सरकारकडून ३ प्रकारच्या ऑनलाईन खेळांवर बंदी

भारतात सट्टेवर आधारित असणार्‍या, खेळणार्‍याला हानी पोचवणार्‍या आणि व्यसनाधीन बनवणार्‍या ३ प्रकारच्या ऑनलाईन खेळांना अनुमती दिली जाणार नाही.

गरोदर महिलांनी ‘रामायण’ आणि ‘सुंदरकांड’ वाचले पाहिजे ! – तेलंगाणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन्

जेव्हा महिला गरोदर असते, तेव्हा तिने रामायण आणि त्यामधील सुंदरकांड वाचले पाहिजे. हे जन्माला येणार्‍या मुलासाठी फार चांगले आहेे- तेलंगाणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन्

मालेगाव येथे मसगा महाविद्यालयात मौलवीकडून हिंदु विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न !

महाविद्यालयाला हिंदु विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचा अड्डा बनवणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! विविध माध्यमांतून हिंदूंच्या धर्मांतराचे उघडउघड षड्यंत्र रचले जात असल्याने धर्मांतरबंदी कायदा होणे अपरिहार्य आहे !