इंग्रजी भाषेत ‘धर्म’ शब्दाला समानार्थी शब्दच नाही ! असे असतांना ते कधी धर्माचरण करू शकतील का ? 

सर्व जगाची स्थिती अन् व्यवस्था उत्तम रहाणे, प्रत्येक प्राणीमात्राची ऐहिक उन्नती, म्हणजे अभ्युदय होणे आणि पारलौकिक उन्नतीही होणे, म्हणजे मोक्ष मिळणे, या तीन गोष्टी साध्य करणार्‍यास ‘धर्म’ असे म्हणतात.’ 

गोव्यात ख्रिस्ती अल्प झाले; मात्र मुसलमानांची लोकसंख्या वाढली ! – राज्यपाल श्रीधरन् पिल्लई

गोव्यातील पूर्वीचे स्थानिक मुसलमान येथील अन्य धर्मियांशी धार्मिक सलोखा राखून आहेत; पण परराज्यांतील मुसलमानांनी येथे येऊन शांतताप्रिय आणि धार्मिक सलोखा असलेल्या गोव्यातील वातावरण गढूळ केले आहे.

ज्ञानेश महाराव यांचा हिंदुद्वेष !

‘जी व्यक्ती धोब्याचे ऐकून स्वत:च्या गरोदर पत्नीला घराबाहेर काढते, ती देव कशी असेल ? अशा व्यक्तीची मंदिरे बांधणे लज्जास्पद आहे’, अशी टीका माजी संपादक ज्ञानेश महाराव यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात केली.

समुद्रकिनार्‍यांवर ‘सीसीटीव्ही’ बसवणे आणि दलालांवर कारवाई करणे, हे शासनाचे प्राधान्य

पुढील मासापासून पर्यटन हंगामाला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने समुद्रकिनार्‍यांवर ‘सीसीटीव्ही’ बसवणे आणि दलालांवर कारवाई करणे, हे प्राधान्य नजरेसमोर ठेवले आहे.

शांततेसाठी जगाची भारताकडून आशा !

आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतीचा दूत म्हणून ओळख निर्माण होत असलेले पंतप्रधान मोदी यांनी देशातही शांततेसाठी कठोर निर्णय घ्यावेत !

हौद नव्हे, भ्रष्टतेचा हैदोस !

गेल्या काही वर्षांपासून श्री गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन केल्यामुळे नदी प्रदूषित होते, असा खोटा प्रचार करत कृत्रिम हौद सिद्ध करून त्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.

ज्येष्ठा गौरी

असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया श्री महालक्ष्मी गौरीला शरण गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य राखण्यासाठी तिची प्रार्थना केली.

वक्फ कायद्यात सुधारणा नको, तो रहितच करा !

केवळ मुसलमान समाजाचेच हक्क / अधिकार अबाधित ठेवले गेले आणि परिणामतः देशभरातील वक्फ बोर्डांकडे ‘मुसलमान धर्मादाय हेतूं’च्या बुरख्याआड अमर्याद संपत्ती जमा झाली.

पुढील वर्षी पूर्वप्राथमिक ते दहावीपर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याची शिक्षण खात्याची सिद्धता

या धोरणाच्या अंतर्गत पुढील वर्षी इयत्ता तिसरी आणि सहावी यांचा अभ्यासक्रम पालटण्यात येणार असल्याची माहिती ‘एस्.सी.ई.आर्.टी.’च्या संचालिका मेघना शेटगावकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

विविध राज्यांत असलेल्या या जागृत गणेश मंदिरांना तुम्ही भेट दिली आहे का ?

यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध राज्यांतील काही प्राचीन गणेश मंदिरांचा इतिहास जाणून घेऊया.