शास्त्रानुकूल आचरणाचे फळ कोणते ?
‘शास्त्रानुसार आचरणाचे धर्म-अनुष्ठानाचे फळ हे आहे की, संसारापासून वैराग्य येईल. सत्संगाचे, शास्त्र अध्यायनाचे आणि धर्माचे फळ हेच आहे. जर वैराग्य येत नसेल, तर तुम्ही जीवनात धर्माचरण केले नाही, शास्त्रांचा पूर्ण अर्थ समजून घेतला नाही.