आंतरिक ज्ञानगंगा उगम पावते, तिकडेच साधकाचे भ्रमण व्हावे, अशी गती देणारे सद्गुरु !

सहजप्राप्त ज्ञानाला सद्गुरु अधिक क्रियाप्रवण तर करतातच, शिवाय त्याच ज्ञानावर आरूढ होऊन जेथून मूळ आंतरिक ज्ञानगंगा उगम पावते, तिकडेच साधकाचे भ्रमण व्हावे, अशी गती देतात. एक प्रकारे सद्गुरु उलटा प्रवास चालू करतात.

इंग्रजी शिक्षण आणि दुराग्रह यांमुळे हिंदु समाजाची झालेली अपरिमित हानी !

सत्तेकरता, मतपेटी (व्होट बँक)करता आसुसलेल्या या दुष्ट यच्चयावत् राजकारण्यांनी आमचा भूतकाळ, सनातन धर्म आणि त्याची नाळच आमच्या पिढीपासून तोडून टाकली.

साधकांनो, ‘एकटे रहाण्याचे विचार येणे’, हे आध्यात्मिक त्रास वाढल्याचे लक्षण असून त्रास न्यून होण्यासाठी परिणामकारक उपाय करा !

आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी साधकांनी ‘सत्‌मध्ये रहाणे, नामजपादी आध्यात्मिक उपाय करणे, सत्सेवा करणे’, आदी प्रयत्न वाढवावेत. हे प्रयत्न सातत्याने आणि परिणामकारक रीतीने केल्यास हळूहळू त्यांचा त्रास कमी होऊ लागतो !’

गुरुदेवांसाठी सुमनांजली !

‘गुरुदेव, आपण सगुण आहात; कारण सगुणात वावरतांना दिसता म्हणून; पण आपणाला गुण स्पर्शतच नाही. माया स्पर्शूच शकत नाही.

…तर विदेशातील लोकांना भारतात येऊन हिंदु संस्कृतीचे महत्त्व सांगावे लागेल !

ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम, थायलंड या देशांत आपल्या हिंदूंच्या मंदिरामध्ये येणारे सर्व भाविक सात्त्विक वेशभूषा करतात.

धर्म न शिकल्याने होणारा दुष्परिणाम ! 

अल्पसंख्यांक समुदायातील मुले पहिल्या वर्गापासून धार्मिक शिक्षण घेतात आणि मोठे होईपर्यंत धर्माचे आचरण करण्यात कट्टर बनतात. दुसरीकडे हिंदूंची मुले पहिल्या वर्गापासून धर्म शिकत नसल्याने महाविद्यालयीन ..

दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्य असेच चालू राहू दे ! – ऑलिव्हियो पिंटो, मालक, स्वीम सी बीच रिसॉर्ट

मी गेली २५ वर्षे दैनिक ‘सनातन प्रभात’शी जोडला गेलो आहे (ते प्रारंभीपासून  दैनिकात विज्ञापन देतात), याचा मला आनंद आहे. गेली २५ वर्षे तुम्ही जे गैर गोष्टी उघड करण्याचे चांगले कार्य करत आहात, ते तसेच चालू ठेवा. माझ्या शुभेच्छा !

शास्त्रदृष्टी बाळगून सनातन परंपराचा अभ्यास करा !

सनातन विचारप्रणालीवर सत्तेच्या दडपशाहीचा वरवंटा फिरवला जातो. ते खरे सार आहे. खरा जिवंतपणा आहे. त्यामुळेच ते अनेक प्रकारच्या दिव्यातून टिकेल. आज ना उद्या सर्व राष्ट्रास शिरोधार्य वाटेलच.

मान्यवरांनी गौरवलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ !

भारतीय संस्कृती जपण्याचे कार्य हे आपणा सर्वांचे आहे, हे आज अनेक जण विसरत आहेत. अशा काळामध्ये ‘सनातन प्रभात’ एक ध्येय समोर ठेवून ज्या पोटतिडकीने कार्य करत आहे, ते पहाता भारतामध्ये आपली संस्कृती, धर्म चिरतरुण राहील.