धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार संघटित होऊन नोंदवावी ! – अधिवक्ता युधवीरसिंह चौहान, देहली उच्च न्यायालय

फेसबूककडून हिंदु धर्माविषयी बोलणार्‍यांचे ‘हेट स्पीच’च्या (द्वेषी भाषणाच्या) नावाखाली पान बंद केले जाते. हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्यास कुणीही तक्रार करण्यास धजावत नाही……

कोरोना विषाणूंविरुद्ध आपल्यात प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी, तसेच आपल्याला आध्यात्मिक बळ मिळावे, यांसाठीचा ध्वनीमुद्रित नवीन नामजप उपलब्ध !

हा नामजप सनातनच्या संकेतस्थळावर, तसेच ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲपवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सरकारने काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला ‘धार्मिक नरसंहार’ घोषित करायला हवे ! – राहुल कौल, राष्ट्रीय संयोजक, यूथ फॉर पनून काश्मीर

काश्मिरी हिंदूंनी गेल्या ३२ वर्षांत धार्मिक नरसंहाराला तोंड दिले आहे. त्यांना धर्मांधांकडून लक्ष्य केले जाते; कारण काश्मीरमध्ये इस्लामिक राज्य स्थापन करणे आणि तेथील मूळ नागरिकांना मुळातून उखडून फेकणे, हा त्यांचा उद्देश आहे.

अल्पसंख्यांकांकडून बहुसंख्यांक समाजावर अन्याय होणारा भारत हा जगातील एकमेव देश ! – विनोद बंसल, राष्ट्रीय प्रवक्ते, विश्व हिंदु परिषद

भारत हा जगातील एकमेव असा देश आहे की, जिथे बहुसंख्यांक समाजावर अल्पसंख्यांकांकडून अत्याचार होत आहेत. मेवात (हरियाणा) येथील हिंदूंनी धर्मांधांच्या अत्याचारांना कंटाळून पलायन केले.

निधन वार्ता

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील सनातनच्या साधिका सौ. शकुंतला दिगंबर खरात यांची आई कलावती सिताराम पारेकर (वय ८० वर्षे) यांचे खर्डी (तालुका पंढरपूर) येथे १ ऑगस्ट या दिवशी दीर्घकालीन आजाराने निधन झाले.

निधन वार्ता

अमरावती येथील सनातनचे साधक श्री. श्रीकांत मुळावकर यांचे वडील शरद नारायणराव मुळावकर (वय ८४ वर्षे) यांचे ३१ जुलै या दिवशी अल्पशा आजाराने  निधन झाले.

हिंदु राष्ट्राचा प्रारंभ स्वतःपासून करा ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

आपली भाषा, धर्मग्रंथ, संत, मंदिर, संस्कृती, इतिहास आणि परंपरा यांना राजाश्रय मिळणे आवश्यक आहे. तेव्हाच हिंदु राष्ट्र स्थापन होईल. प्रथम हिंदूंनी धर्माचरण करून स्वतःपासून हिंदु राष्ट्राचा प्रारंभ करावा लागेल.

आपल्यासमवेतचे पोलीस भ्रष्टाचारी आहेत, हे ओळखू न शकणारे पोलीस समाजातील भ्रष्टाचार्‍यांना कधी ओळखू शकतील का ?

परभणी येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग असतांनाही तेथे तक्रार न करता तक्रारदाराने मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली, याचा अर्थ परभणी विभागात भ्रष्ट कारभार चालू आहे का ?

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही एखादा गट किंवा समुदाय यांचा अवमान करून सार्वजनिक शांततेचा भंग करता कामा नये.