जोपर्यंत भ्रष्टाचार, लव्ह जिहाद, राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम यांच्यासमोर आपण हिंदू झुकलेले असू तोपर्यंत चीनच काय; पण छोटा पाकिस्तान आणि जिहादी हेही भारताला धमकावणारच !

‘आपल्या भ्रमणभाषमध्ये ज्या वस्तू आहेत, त्या चीनमधून येतात. जोपर्यंत चीनवर अवलंबून रहावे लागणार, तोपर्यंत चीनपुढे झुकावे लागेल.’ – डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक.  

२१ व्या शतकातील शिक्षण, समाज आणि राष्ट्र

‘आजचे जग सर्वार्थाने सुखी व्हावे, एवढे संचित त्यांच्या संग्रही आहे; पण त्याच्या सुखाला सर्व बाजूंनी ओहोटी लागली आहे. म. गांधी यांनी याला कारणीभूत असणारी काही कारणे सांगितली आहेत. त्यांना ते ‘सप्त सामाजिक पातकांचे तत्त्वज्ञान’ म्हणत.

प्रवचनकारांना अपकीर्त करण्याच्या हेतूने त्यांचा भ्रमणभाष क्रमांक अश्लील गोष्टीसाठी संपर्क म्हणून सार्वजनिक ठिकाणी लिहिणारे हिंदुद्वेष्टे अन्य धर्मीय !

‘एका जिल्ह्यात एका मंदिराच्या शेजारील फलकावर २ भ्रमणभाष क्रमांक आणि एका गाडीचा क्रमांक लिहिण्यात आला आहे. त्यावर ‘या क्रमांकावर संपर्क केल्यास तुम्हाला आवश्यक गाडी आणि बाई कुठे मिळू शकते, ते कळेल’, असे लिहिण्यात आले होते.’’

‘पर्यावरण पूरक गणेशोत्सव : दुष्प्रचार आणि धर्मशास्त्र !’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवाद अवश्य पहा !

पर्यावरण पूरक गणेशोत्सव कसा साजरा करावा ?, तसेच त्यामागील दुष्प्रचार आणि धर्मशास्त्र जाणून घेण्यासाठी २५ ऑगस्ट या दिवशी हिंदु जनजागृती समिती आयोजित विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवाद अवश्य पहा.  

सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी सर्व संतांनी स्वतःच्या संदर्भातील, तसेच वाचक अन् साधक यांनी संत आणि संतांच्या अनुभूतींच्या संदर्भातील लिखाण लवकरात लवकर पाठवावे !

‘सनातनच्या संतांच्या लिखाणातून सर्वांना आनंद मिळावा, तसेच त्यांच्या साधनाप्रवासातून सर्वांना शिकता यावे’, यासाठी सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहेत.

साधकांनो, ‘स्वतःची आध्यात्मिक पातळी वाढावी’, हीसुद्धा स्वेच्छाच असल्याने त्या विचारांत न अडकता ‘भाव’ आणि ‘तळमळ’ वाढवून साधनेतील आनंद घ्या !

‘माझी पातळी ६० टक्के व्हायला पाहिजे’, ही स्वेच्छा न्यून झाल्यावरच ‘देव ६० टक्के आध्यात्मिक पातळीपर्यंत नेतो’, याचा अनुभव बर्‍याच साधकांनी घेतलेला आहे.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २४.८.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

साधकांनो, ‘भगवंताने घेतलेल्या साधनेच्या प्रत्येक कसोटीत उत्तीर्ण होणे’, हीच खरी आध्यात्मिक प्रगती आहे’, हे लक्षात घ्या !

६० टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठणे आपल्या हातात नाही; मात्र प्रतिदिन निरपेक्षपणे आणि सातत्याने साधनेचे प्रयत्न करणे हे मात्र आपल्या हातात आहे. त्यामुळे तळमळीने प्रयत्न केल्यास गुरुकृपेने ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठता येईल, यात शंका नाही !’

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २२.८.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

विश्व संस्कृतदिनी करावयाचा संकल्प : ‘वदतु संस्कृतम् । पठतु संस्कृतम् । जयतु भारतम् ।’

संकल्प करूया : ‘राष्ट्राच्या अस्मितेच्या संवर्धनासाठी मी माझ्या व्यावहारिक भाषेत अधिकाधिक संस्कृत शब्दांचा उपयोग करीन, तसेच माझ्या दैनंदिन व्यवहारात संस्कृतचा उपयोग करून सतत संस्कृत शिकणे आणि शिकवणे यांसाठी प्रयत्नशील राहीन.