सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात विजेवर चालणार्‍या दुचाकी वाहनांची आवश्यकता !

वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना धर्मकार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी !

देशव्यापी धर्मांतरबंदी कायद्याची आवश्यकता !

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

जो धर्म दुसर्‍याला बाधक ठरतो, तो धर्म नसून तो कुधर्म आहे !

‘मागील २ सहस्र वर्षांत कलियुगी धर्मांचा (ज्यांना पंथ म्हणणे उचित ठरेल अशांचा) जन्म आणि प्रचार-प्रसार सनातन धर्माला नष्ट करणे अथवा विरोध करणे यांसाठी झाला आहे.

सत्याएवढे दुसरे काहीही शक्तीमान नसणे

‘केवळ सत्य पुरावे पुढे ठेवले की, सर्व वावदुकी आणि प्रचारकी ढंगाचे पितळ आपोआपच उघडे पडते

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची अमृतवचने !

मनुष्याचे आयुष्य पुष्कळ अल्प आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना याची सतत जाणीव करून देतात आणि मनुष्याच्या जन्माचे सार्थक करून घेण्यासाठी साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होण्यासाठी ते साधकांना साधना शिकवतात.

स्त्रियांना समानाधिकार मिळूनही त्यांच्यावरील अत्याचार आणि बलात्कार यांचे प्रमाण न्यून न होण्याची काही कारणे

‘आज स्त्रियांना समानाधिकार मिळाला. समानतेची वागणूक मिळावी; म्हणून अनेक दंडविधी (कायदे) झाले; परंतु स्त्रियांवरचे अत्याचार आणि बलात्कार थांबले नाहीत.

पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणारे आजचे विवेकशून्य हिंदू !

‘वर्तमानकाळात आम्हा हिंदूंमध्ये स्वधर्माभिमान आणि स्वभाषाभिमान यांची पातळी इतकी घसरली आहे की, आपल्या बहुतेक कृतींमध्ये पाश्चात्त्यीकरणाचा आणि तथाकथित धर्मनिरपेक्षतावादाचा दुर्गंध येतो.

निःस्वार्थी राष्ट्रप्रेम प्रज्वलित झाल्यास एकजूट होऊन राष्ट्र बलवान आणि सामर्थ्यशाली होते !

जेव्हा व्यक्ती देशहितापेक्षा स्वहिताकडेच लक्ष देऊ लागते, त्या वेळी तो समाज आणि देश अधोगतीस जातो.

धर्मच राष्ट्राचा खरा आधार !

धर्म म्हणजे समाजकल्याण, धर्म म्हणजे सामाजिक बांधिलकी, धर्म म्हणजे समाजनियंत्रण, धर्म म्हणजे विशाल कुटुंबात प्रेमाने, आपुलकीने रहाण्याची हमी, धर्म म्हणजे आत्मविकास, समाजविकास आणि राष्ट्रोत्कर्षाची अनुज्ञप्ती !

हिंदुत्वाची तुलना जिहादी आतंकवादी संघटनांशी करणे, हे आहे काँग्रेसवाल्यांचे खरे स्वरूप ! त्यांना पुनःपुन्हा निवडून देणारी जनताच याला उत्तरदारयी !

गेल्या काही वर्षांत हिंदुत्वाच्या आक्रमक स्वरूपामुळे ऋषिमुनी आणि संत यांच्या परंपरेसाठी ओळखला जाणारा सनातन धर्म अन् हिंदुत्व बाजूला सारले गेले आहे….