विवाहबेडीत न अडकता ईश्वरप्राप्ती करण्यास इच्छुक युवा साधकांनो, विवाहाच्या संदर्भात विचार मनात येत असल्यास पुढील दृष्टीकोन लक्षात घ्या !
विवाहबेडीत न अडकता ईश्वरप्राप्ती करण्यास इच्छुक युवा साधक आणि साधिका यांच्यासाठी ती सूत्रे मार्गदर्शक ठरतील !
विवाहबेडीत न अडकता ईश्वरप्राप्ती करण्यास इच्छुक युवा साधक आणि साधिका यांच्यासाठी ती सूत्रे मार्गदर्शक ठरतील !
मार्गशीर्ष शुक्ल पक्ष एकादशी (२५.१२.२०२०) या दिवशी मंगळुरू येथील ५६ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. चरणदास रमानंद गौडा (वय ७ वर्षे) याचा वाढदिवस आहे. कु. चरणदास याला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
धर्मप्रसार करणार्या संघटनेच्या कार्यकर्त्याची चौकशी करणार्या पोलिसांनी जर धर्मांधांची अशा प्रकारे कसून चौकशी केली असती, तर देश एव्हाना आतंकवादमुक्त झाला असता !
बदलापूर, ठाणे येथील चि. अन्विथ जयेश शिंदे (वय १ वर्षे) याचा मार्गशीर्ष शुक्ल पक्ष दशमी (२४.१२.२०२०) या दिवशी पहिला वाढदिवस आहे. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे यांचा मार्गशीर्ष शुक्ल पक्ष दशमी (२४.१२.२०२०) या दिवशी वाढदिवस आहे.
‘‘आमच्या आचारनिष्ठांची, आमच्या श्रुतिस्मृति, देवदेवता, पुराणांची, गो-ब्राह्मणांदींची, तीर्थक्षेत्रांची, विभूतीची, मंदिराची निखंदना (विडंबना) सहन करणार नाही. ज्यांना हे सहन होते, त्यांची निष्ठा आणि भक्ती हे ढोंग आहे. दंभ आहे. ही षंढता आहे. परमात्मा त्याचा धिक्कार करतो. परमात्म्याला वीर भक्ती आवडते.’’
येथील सनातन संस्थेच्या साधिका सौ. अक्षरा दिनेश बाबते यांच्या आई तसेच श्री. दिनेश बाबते यांच्या सासूबाई श्रीमती आशा मुरलीधरराव भेडसूरकर (वय ७७ वर्षे) यांचे परभणी येथे वृद्धापकाळामुळे निधन झाले.
येथील साधिका सौ. चैताली झोडे, अमरावती येथील श्रीमती रोहिणी नांदुरकर, नगर येथील सौ. मानसी मेंढुलकर यांचे वर्धा येथे रहाणारे वडील भालचंद्र गळगटे (वय ७१ वर्षे) यांचे १६ डिसेंबरला हृदयविकाराने निधन झाले.
जी देवस्थाने सार्वजनिक न्यासाच्या ताब्यात आहेत, जेथे सरकारचा हस्तक्षेप नाही, ती चांगल्या प्रकारे चालवली जातात. शेगावचे गजानन महाराजांचे संस्थान असेच आदर्श आहे.
शिक्षणाच्या पाश्चिमात्यकरणाचे फलस्वरूप म्हणून भारतीय कुटुंबव्यवस्था मोडकळीस आलेली आहे. व्यक्ती पूर्णतः स्वार्थी आणि एकांगी होत चालली आहे. आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भारतीय जीवनशैलीला विसरत चाललो आहोत.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दळवळणबंदीमुळे साप्ताहिक सनातन प्रभात वाचकांपर्यंत पोचू शकला नाही. यासाठी आम्ही दिलगीर आहोत. आता पुन्हा साप्ताहिक सनातन प्रभातची छपाई चालू करण्यात आली असून पुन्हा वाचकांपर्यंत साप्ताहिकाचा अंक टपालाच्या माध्यमातून पोचवत आहोत. – संपादक