हिंदूंचा पुरुषार्थ खच्ची करणारा इतिहास लिहिणारे युरोपीय !

‘हिंदु संस्कृतीला अधम (नीच) ठरवण्यासाठी या धूर्त युरोपीय लोकांनी आमची समन्वय पद्धती नाकारली. ऐतिहासिक पद्धतीने हिंदुस्थानच्या इतिहासाचा अभ्यास करून हिंदूंचा पुरुषार्थ खच्ची करणारा विपरीत इतिहास लिहिला.

भ्रष्ट राजकारण्यांना निवडून देणारी जनताच भारताच्या र्‍हासास कारणीभूत !

‘गेल्या ७४ वर्षांमध्ये भारताची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रांमध्ये अतोनात अधोगती झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय जनतेने वेळोवेळी निवडून दिलेले भ्रष्ट राजकारणी !

आयुर्वेद : समज आणि गैरसमज

प्रश्न : साप चावला तर आयुर्वेदाकडे उत्तर आहे का ? उत्तर : आयुर्वेदाच्या आठ अंगांमध्ये समाविष्ट ‘अगदतंत्र’ या शाखेत साप, विंचू, अन्य विषारी प्राणी किंवा कीटक, तसेच अन्नविषबाधा वा तत्सम विषांचे वर्णन आणि उपचार आलेले आहेत….

रक्तचंदनाची बाहुली

पूर्वी घराघरांत रक्तचंदनाची बाहुली असायची. आता नावालाही ती दुर्लभ झाली आहे ! सध्या तर बहुतांश रुग्णांकडे ती नसतेच. रक्तचंदनाची बाहुली पुष्कळ उपयुक्त आणि बहुगुणी औषध असल्याने पूर्वी प्रत्येक घरात ती आवर्जून ठेवली जायची.

शरद ऋतूच्या आगमनाचा वातावरणावर होणारा परिणाम

‘शरद ऋतूचे आगमन झाल्यावर (निरभ्र झालेले) आकाश सरोवराप्रमाणे भासते, आकाशातील चंद्र हंसाप्रमाणे, तर तारे म्हणजे जणू शुभ्र कमळे आहेत’, असे वाटते.

अशा नम्रतेच्या भाषेत भारतातील पोलीस कधी बोलतात का ?

एकदा लंडनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्यांना नम्रपणे थांबवले पण झडती मध्ये काहीच न सापडल्यामुळे नम्रपणे क्षमा मागून सोडून दिले.

‘लव्ह जिहाद’ भारताच्या जनगणनेचे संतुलन बिघडवत आहे ! – समीर चाकू, सहसंस्थापक आणि राष्ट्रीय समन्वयक, ‘द लीगल हिंदु’ संघटना

हिंदु युवतीला मुसलमान युवकाशी शरियत कायद्यानुसार ‘निकाह’च करावा लागतो; पण या ‘निकाहा’नंतर त्या महिलेला संपत्ती किंवा अन्य अधिकार मिळत नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे.

हिंदूंच्या देवतांचा अपमान करणे, हे अभिव्यक्तीस्वातंत्र्य ! मग म. गांधींवर बोलायला मनाई का ?

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

ज्यांच्या माध्यमातून चमत्कार घडतात, त्यांच्यावर होणारे आध्यात्मिक परिणाम !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात देशव्यापी कायदा लागू करा ! – महंत यति मां चेतनानंद सरस्वती, डासनादेवी मंदिर, गाझियाबाद, उत्तरप्रदेश

हिंदु युवतींना फसवून ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढणे, त्यांच्याशी विवाह करून नंतर त्यांचा छळ करणे, याने आता सीमा ओलांडली आहे. हिंदु युवती आणि महिला यांच्या संदर्भात ‘लव्ह जिहाद’ ही एका राज्याची समस्या नसून राष्ट्रीय समस्या आहे.