‘हलाल’चा पैसा आतंकवाद्यांपर्यंत जातो ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

‘हलाल’चा पैसा आतकंवाद्यांपर्यंत जात आहे. हा पैसा दंगल घडवणार्‍या, धर्मांतर करणार्‍या आणि आतंकवादी पोसणार्‍या संघटनांकडे वळवला जात आहे. यामुळे ‘हलाल उत्पादन खरेदी करणार नाही’, इतके तरी हिंदूंनी करावे.’

लागवडीतील कामे घरातील सर्वांनी वाटून घ्यावीत !

लागवडीसंदर्भातील सर्व कामे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी विभागून केली, तर एकावरच अतिरिक्त कामांचा ताण येत नाही. सर्वांनाच लागवड स्वतःची वाटते आणि सर्वांच्या कष्टाचे फळ चाखण्याचा आनंद अनुभवता येतो !

शक्तीची निर्मिती, विविध नावे आणि देवीच्या उपासनेची वैशिष्ट्ये

सध्या चालू असलेल्या नवरात्रीच्या निमित्ताने देवीविषयीची शास्त्रोक्त माहिती…

सर्वपित्री अमावास्या

पितृपक्षातील ही शेवटची तिथी आहे. अमावास्या ही श्राद्ध करण्यास जास्त योग्य तिथी आहे, तर पितृपक्षातील अमावास्या ही सर्वाधिक योग्य तिथी आहे, असे शास्त्रात सांगितले आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे साधनाविषयक मार्गदर्शन

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितले आहे, तळमळीला ८० टक्के महत्त्व आहे. भावजागृतीचे प्रयत्न, स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन प्रक्रिया, तसेच सेवा करतांना तिला तळमळीची जोड दिली, तर आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होईल.

रासायनिक शेतीची भयावहता

‘एका परिचितांकडून समजलेला प्रसंग रासायनिक शेतीची भयावहता स्पष्ट करणारा आहे, कसा तो पहा . . .

भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ?

‘वर्ष १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली. इस्लामी राष्ट्र म्हणून पाकिस्तानची निर्मिती झाली. मग उर्वरित राष्ट्र ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित व्हायला हवे होते; मात्र तसे झाले नाही. व

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ गौरव विशेषांक’

२५ सप्टेंबर या दिवशी असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या वाढदिवसानिमित्त…

भारतमातेचा अवमान करणार्‍यांना घेऊन ‘भारत जोडो’चा कोणता प्रयत्न काँग्रेस करत आहे ? – नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

काँग्रेस पक्ष आज ‘भारत तेरे तुकडे होंगे’च्या घोषणा देणार्‍या कन्हैयाकुमारला सोबत घेऊन ‘भारत जोडो’ यात्रा काढत आहे !

येत्या १५ दिवसांत तब्येतीची विशेष काळजी घ्या !

नियमित आणि पुरेसे जेवण, झोप. आहारात बेसन, मैदा, हिरवी मिरची, विरुद्ध आहार, मांसाहार, मसालेदार पदार्थ शक्य तितके टाळावेत. आवश्यकता भासल्यास वेळ न दवडता लगेच आपल्या वैद्यांचा सल्ला घ्यावा.