८ वर्षांनी भ्रष्टाचार्यांवर कारवाई करणे, हाही एक गुन्हाच होय !
‘गौहत्ती (आसाम) येथे तैनात रेल्वे मंत्रालयातील काही अधिकारी भ्रष्टाचारात आकंठ बुडाल्याची तक्रार केंद्रीय अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यावरून विभागाने ७ अधिकार्यांच्या घरांवर धाड घातली.