८ वर्षांनी भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई करणे, हाही एक गुन्हाच होय !  

‘गौहत्ती (आसाम) येथे तैनात रेल्वे मंत्रालयातील काही अधिकारी भ्रष्टाचारात आकंठ बुडाल्याची तक्रार केंद्रीय अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यावरून विभागाने ७ अधिकार्‍यांच्या घरांवर धाड घातली.

अनेक वर्षे मदरशांवर कारवाई न करणारे प्रशासन आणि पोलीस यांना देशद्रोहासाठी फाशी द्या !

‘हल्द्वानी (उत्तराखंड) येथील जिल्हा प्रशासनाने अतिक्रमणावर कारवाई करतांना बांभूळपुरा पोलीस ठाण्याच्या सीमेमध्ये असणार्‍या सरकारी भूमीवर बांधलेला मदरसा पाडला. याखेरीज तेथे असणारी मशीद हटवण्याचा आदेश दिला.

महाभारताचा एक शास्त्र म्हणूनही अभ्यास करणे अत्यंत आवश्यक !

‘भगवान श्रीकृष्णाने युद्धसमयी अर्जुनास सांगितलेली गीता आणि भीष्माने मृत्यूशय्येवर असतांना युधिष्ठिरास केलेले विष्णुसहस्रनामाचे निरूपण स्वतःचा उत्कर्ष आधार देणारी दोन विधाने आहेत.

सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले आणि डॉ. कमलेश वसंत आठवले लिखित सनातनचे आयुर्वेदीय मालिकेतील ग्रंथ !

धर्माचरण अतीशीघ्र करण्याची आवश्यकता !

‘म्हातारपणी धर्म करू’, असे म्हणतो, तेही घडत नाही. कसे घडेल ? कारण जीवनभर जे वळण पडले, ते एकाएकी म्हातारपणी पालटता कसे येईल ?’

मन आणि बुद्धी यांचा लय करणारी उन्मनी अवस्था !

‘उन्मनी अवस्था-सर्वच गगनाकार, निराकार म्हणजे ब्रह्माकार’, अशी अनुभूती आली, म्हणजे ती संबोधी मन आणि बुद्धी यांना ग्रहण करता येत नाही; म्हणून त्याला ‘अलक्ष्य’ म्हणतात.

अवैध बांधकामांवर पुनःपुन्हा कारवाई करावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

 ‘२७ जानेवारी २०२४ या दिवशी वझरांत, वागातोर (गोवा) येथील समुद्रकिनारा नियंत्रण विभागाच्या नियमांचे उल्लंघन करून अवैधपणे उभारण्यात आलेल्या ‘रोमिओ लेन’ या उपाहारगृहाचा बराच भाग प्रशासनाकडून….

नागरिकांना दिसते तेही न दिसणारे आंधळे पोलीस ! अशा पोलिसांना नोकरीतून काढून कारागृहात टाका !

‘उत्तर गोव्यातील समुद्रकिनारी भागात सध्या अवैध बांधकामे सतत होत आहेत. अवैधरित्या उभारण्यात आलेली हॉटेल्स आणि आस्थापने यांच्या विस्ताराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेऊन ही अवैध …

धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण होतांना पोलीस झोपले होते का ? अशा पोलिसांना नोकरीतून काढून टाका !

‘२१ जानेवारी २०२४ च्या रात्री पनवेल रेल्वेस्थानकावर भगवे ध्वज लावण्यास धर्मांध मुसलमानांनी केलेला विरोध आणि मीरा रोड येथे शोभायात्रा मिरवणुकीवर केलेले आक्रमण यानंतर २२ जानेवारी या दिवशी …

श्रीराममंदिरामुळे होणारा आर्थिक लाभ हा सरकारने हिंदूंच्या इतर मंदिरांवर व्यय करणे आवश्यक आहे !

‘श्रीराममंदिराच्या उभारणीमुळे अयोध्या हे एक मोठे आर्थिक केंद्र बनेल. उत्तरप्रदेश सरकारला श्रीराममंदिरामुळे वर्ष २०२५ मध्ये २५ सहस्र कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते.’