धर्मांतराची समस्या रोखण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना विदेशातून मिळणारा पैसा रोखायला हवा !

ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी २३ सहस्र १३७ स्वयंसेवी संस्था कार्यरत असून त्यांना १५ सहस्र २०९ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाते.

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे मौलिक विचारधन !

‘सफल (यशस्वी) तोच, ज्याच्या अंतःकरणात कोणतीच समस्या नाही. त्याच्या जीवनातून प्रकाश ओसंडतो, अंधार नव्हे. हीच खरी सफल व्यक्ती.’

आजच्या तरुणांसमोर मोठे ध्येय आणि आदर्श नसणे !

आजच्या तरुणांकडे पहातांना असे लक्षात येते की, त्यांना सर्व गोष्टींची घाई झालेली आहे. त्यांना सर्व गोष्टी लवकरात लवकर मिळवायच्या आहेत. जगातील महागातील महाग गोष्टी त्यांच्याकडे असल्या पाहिजेत आणि त्याचे सामाजिक माध्यमांवर प्रदर्शन केले की, त्यांना सुखी असल्यासारखे वाटते.

पाकमधील हिंदूंवरील अत्याचार !

७८ हिंदूंचे मृतदेह हे झाडांवर अथवा घरांत लटकत असल्याच्या घटना समोर आल्या. यांमध्ये काही जणांचे मृतदेह हे विहिरीतून काढण्यात आल्याचाही समावेश आहे.

एवढे होईपर्यंत पोलीस प्रशासन झोपले होते का ?

 ‘वर्ष २०२३ मध्ये अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये विदेशी नागरिकांचे प्रमाण १२ टक्क्यांहून अधिक असल्याचे दिसून आले आहे.

हे प्रशासनाला लज्जास्पद ! भाषा पुरस्कार प्रत्येक वर्षी का दिले नाहीत ?   

 ‘गोवा शासनाच्या राजभाषा संचालनालयाने वर्ष २०१९-२०, २०२०-२१ आणि वर्ष २०२१-२२ या वर्षांसाठीचे भाषा पुरस्कार घोषित केले आहेत.

स्वधर्माभिमान नसलेले हिंदू !

‘हिंदू सोडले, तर प्रत्येक धर्मियांना त्यांच्या त्यांच्या धर्माचा अभिमान आहे. इतर धर्मीय नित्यनेमाने त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये जातात.

पाकमधील हिंदूंवरील अत्याचार !

हिंदु पुरुषांचे अपहरण अथवा बळजोरीने धर्मांतर करणे अथवा त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे, अशा ५ घटना घडल्या.

आजच्या तरुणाईचे लक्ष केवळ बाहेरच्या जगावर !

सुख म्हणजे नेमके काय ? हा प्रश्न अनादी काळापासून विचारला गेला आहे. याचा सविस्तर ऊहापोह भारतीय तत्त्वज्ञानात झाला आहे; मात्र सध्या प्रचलित असलेली सुखाची संकल्पना म्हणजे ‘खा, प्या, मजा करा’,..

सुखाची संकल्पना परकीय विचारांच्या प्रभावाखालीच जोपासली गेली !

वर्ष १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले; मात्र आपण खरेच स्वतःच्या तंत्राने मार्गक्रमण करतो आहोत का ? हा मोठा प्रश्न आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या अनेक पिढ्यांना आपण पाश्चात्त्यांच्या ओंजळीतून पाणी प्यायला शिकवले.