देशाची सद्यःस्‍थिती पालटण्‍यासाठी विशुद्ध राष्‍ट्र्रवादी विचारांचे आणि धर्माचरण करणारे प्रामाणिक नेते निर्माण होणे आवश्‍यक !

सेनादलांच्‍या प्रहार क्षमतेत वाढ करण्‍याकडे दुर्लक्ष होत असल्‍यामुळे हळूहळू येत्‍या १० वर्षांत पाकिस्‍तान त्‍या क्षेत्रात आपल्‍याशी जवळजवळ बरोबरी साधू शकेल, अशी गंभीर परिस्‍थिती आहे.

आतापर्यंत भोगलेल्या १८ वर्षांच्या कारावासातून १० वर्षे वजा करणार का ?

‘वर्ष २००५ मध्ये भाजपचे तत्कालीन आमदार कृष्णानंद राय यांच्यासह ७ जणांची हत्या केल्याच्या प्रकरणी कुख्यात गुंड मुख्तार अंसारी याला न्यायालयाने १८ वर्षांनंतर १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. वर्ष २००५ पासून अंसारी कारागृहात बंद आहे.’ (३०.४.२०२३)              

हिंदु धर्म हाच भारताचा प्राण आहे ! – डॉ. अ‍ॅनी बेझंट

केवळ हिंदु धर्मामध्‍येच व्‍यक्‍तीच्‍या रक्‍तामध्‍ये आध्‍यात्मिक जीवन जगण्‍याचे रक्‍त प्रवाहित केले जाऊ शकते. हिंदु धर्माव्‍यतिरिक्‍त अन्‍य कोणत्‍याही धर्माच्‍या रक्‍तवाहिन्‍यांमधील रक्‍त एवढे शुद्ध सोन्‍यासारखे आणि मौल्‍यवान नाहीत.

स्वार्थासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करणारे लोकप्रतिनिधी !

स्वार्थासाठी राज्यघटनेत केलेली दुरुस्ती सरकारने पालटून त्याऐवजी ‘हिंदु राष्ट्र’ शब्दाचा समावेश करावा, ही अपेक्षा !

पालघर येथील साधूंच्या हत्येचे अन्वेषण सीबीआयकडे दिले जाते म्हणजे स्थानिक पोलीस सक्षम नाहीत का ?

‘महाराष्ट्रातील पालघर येथील गडचिंचले गावात १६ एप्रिल २०२० या दिवशी जमावाकडून झालेल्या साधूंच्या निर्घृण हत्या प्रकरणाचे अन्वेषण केंद्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणेकडे (सीबीआयकडे) दिले जाईल, अशी माहिती महाराष्ट्र सरकारकडून सर्वाेच्च न्यायालयाला देण्यात आली आहे.’  

‘शिकले-सवरलेपणा’ चा रोग !

‘मी वनांचल जनजाती समाजात कार्य करत आहे. आजही जनजाती समाजातील सर्व सनातन विचारधारेशी जोडलेले आहेत. त्यांच्यामध्ये भक्ती आणि निरागसता आहे; परंतु सर्वांत मोठे दुर्भाग्य आहे की, जे उच्च विद्याविभूषित झाले आहेत त्यांना ‘शिकले-सवरलेपणा’ हा एक रोग झालेला आहे.’

ब्राह्मणांविषयी पसरवण्यात आलेला भ्रम दूर करणे आवश्यक ! – संजय दीक्षित, सनदी अधिकारी (आय.ए.एस्.) 

ब्राह्मणांनी स्वत: जाती निर्माण केल्या नाहीत, तर त्या काळाच्या ओघात निर्माण झाल्या आहेत; परंतु बाह्मणांनीच जाती बनवल्याचे मान्य केले, तरी त्यातून लाभ कुणाचा झाला ? पूर्वीच्या काळी तर उपजीविकेसाठी सरकारी चाकरी नव्हती.

समाजावर हिंदी चित्रपटसृष्‍टीचा प्रभाव !

कलियुगात हिंदूंच्‍या अधःपतनाचे मूळ अमली पदार्थांच्‍या अधीन झालेल्‍या जिहादी प्रवृत्तीच्‍या चित्रपटसृष्‍टीत आहे. समाजावर हिंदी चित्रपटसृष्‍टीचा इतका प्रभाव आहे की, समाजही व्‍यसनाधीन झाला आहे. चारित्र्यवान समाज निर्माण करण्‍यासाठी अमली पदार्थविरोधी कठोर कायदे करण्‍याची आवश्‍यकता आहे.

भारतामध्ये देशी राज्यभाषा आणि हिंदी भाषा यांना न्यायालयाच्या दरवाजात प्रवेश निषिद्ध असणे हे दुर्दैवी !

देशाच्या सर्वाेच्च आणि उच्च न्यायालयात हिंदी अन् इतर राज्यभाषांमध्ये कोणताही वादविवाद (खटला) चालवला जाऊ शकत नाही. देशामध्ये देशीभाषांना न्यायालयाच्या दरवाजात प्रवेश निषिद्ध आहे. हिंदी आणि इतर राज्यभाषांसाठी आता एक मात्र मार्ग, म्हणजे राज्यघटनेत दुरुस्ती पालट करायला पाहिजे.

सभ्यता, संस्कृती आणि हिंदुत्व या दृष्टीने स्त्रियांचे महत्त्व मोठे ! – श्रीमती नंदा डगला, राष्ट्रीय कार्यसमिती सदस्य, भाजप महिला मोर्चा, हरियाणा

एकीकडे ‘महिलांना शिकण्याचा अधिकार नाही’, अशी गरळओक केली जाते; मात्र वैदिक काळापासून स्त्रिया शिक्षण घेत आहेत, तसेच त्यांची पूजाही केली जाते.