देशाची सद्यःस्थिती पालटण्यासाठी विशुद्ध राष्ट्र्रवादी विचारांचे आणि धर्माचरण करणारे प्रामाणिक नेते निर्माण होणे आवश्यक !
सेनादलांच्या प्रहार क्षमतेत वाढ करण्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे हळूहळू येत्या १० वर्षांत पाकिस्तान त्या क्षेत्रात आपल्याशी जवळजवळ बरोबरी साधू शकेल, अशी गंभीर परिस्थिती आहे.