युवा-जीवनाचे दायित्व

‘युवावस्था उत्साह, आशा, दृढता आणि ध्येयाप्रती विशेष प्रयत्न घेऊन येते. तिच्यासमवेतच जीवनात विविध प्रकारची दायित्वेही येतात …

स्वतः शेकडो जणांच्या हत्या करणारी अमेरिका भारताला ‘कायद्याच्या योग्य प्रक्रिये’चा अवलंब करण्यास सांगते हे हास्यास्पद !

अमेरिकेची निर्मितीच मुळात कायद्याच्या उल्लंघनातून आणि रक्तपातातून झाली. प्रारंभीला अमेरिकेतील मूळ निवासी ‘रेड इंडियन्स’च्या कत्तली करण्यात आल्या, त्यांच्या भूमी बळकावण्यात आल्या.

चांगल्या गोष्टींचा उगम न पहाता त्या घ्याव्यात !

ॐ विषादप्यमृतं ग्राह्यममेध्यादपि काञ्चनम् ।
नीचादप्युत्तमां विद्यां स्त्रीरत्नं दुष्कुलादपि ॥

वृद्ध कोण ?     

भीष्म वयाच्या १८५ व्या वर्षीही ‘युवा षोडशवर्षवत् ।’ म्हणजे ‘१६ वर्षांच्या तरुणासारखे’ होते. वय वाढल्याने वृद्धत्व येत नाही.

शिवजयंती तिथीने साजरी करूया !

इतकी एकतानता आणि भारदस्त मंत्रशक्ती ज्या नावात आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण भारतीय तिथीने साजरी करायची सोडून गुलामीच्या इंग्रजी दिनांकानुसार साजरी करणे, हा त्यांच्या कार्याचा विसर पडणेच होय !

निवडणुकीत अनुचित प्रसार घडू नये; म्हणून कुख्यात गुंडांवर देखरेख ठेवण्यासाठी जनतेचा पैसा खर्च करण्यापेक्षा या गुंडांना अटक का केली जात नाही ?

आगामी लोकसभा निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कुख्यात गुंडांना पोलीस ठाण्यात बोलवून त्यांना ‘कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल’, अशी कोणतीही कृती न करण्याची चेतावणी दिली आहे.

सनातन हिंदु धर्मशास्त्राचे मंडन आणि पाखंडाचे खंडण करणारे प.पू. गुरुदेव !

दिवसाचे १८ घंटे सतत लेखन करत प.पू. गुरुदेवांनी अक्षरवाङ्मय निर्माण केले. धर्मावरील पाखंडांच्या आघातांचे खंडण केले. ‘अन्याय घडो कोठेही, चिडून उठू आम्ही । चाबूक उडो कोठेही, वळ पाठीवर आमच्या ।’ या वृत्तीने त्यांनी पाखंड खंडणाचे कार्य स्वीकारले.

लोकसभेच्या कोणत्या निवडणुकीसाठी किती रुपये व्यय झाले ?

देशात अर्धी जनता भुकेली रहात असतांना एवढा व्यय करणे कितपत योग्य ?

हत्तींपासून गावाचे रक्षण करू न शकणारे पोलीस आणि सरकार !

दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील मोर्ले गावात ४ हत्तींच्या कळपाने केळी, सुपारी आणि नारळ यांच्या बागायतींसह शेतीसाठीच्या पाण्याची जलवाहिनी, तसेच कुंपण उद्ध्वस्त केले.