भारतियांच्या दृष्टीने ‘संस्कृती’ आणि ‘सामाजिक सुधारणा’ यांतील भेद !

‘संस्कृती’ (कल्चर) आणि ‘सामाजिक सुधारणा’ (सिव्हिलायझेशन) या दोन शब्दांच्या अर्थामध्ये पाश्चिमात्य लेखक जो भेद करतात, तो ध्यानी घेता भारतीय श्रद्धा ही संस्कृती प्रधान वाटते.

संस्कृत भाषेचे सौंदर्य : सुभाषितांमधील राम 

जर माणसाजवळ चांगली विद्या असेल, तर क्षुद्र पोट भरण्याची काळजी कशाला ? पोपटसुद्धा ‘राम राम’ असे म्हणून अन्न मिळवतो.  

भारताने मालदीव प्रश्‍न संवेदनशीलपणे हाताळावा !

मालदीव भारताकडून प्रतिवर्षी अनुमाने अर्धा अब्ज रुपयांच्या (अनुमाने ५० कोटी रुपयांच्या) वस्तू आयात करतो. हे बेट भारतावर अवलंबून असल्यामुळे भारताला हा विषय अतिशय संवेदनशीलपणे हाताळावा लागेल. अन्यथा याचा लाभ चीन घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आजच्या मानवाचे ‘तणावातून मुक्ती’ हेच एकमेव जीवनाचे उद्दिष्ट !

इतिहास आता स्फूर्ती, प्रेरणा, चेतना द्यायला समर्थ नाही. तो केवळ एक संदर्भ उरला आहे. अमाप खप (विक्री) हेच श्रेष्ठतेचे अंतिम प्रमाण आहे. आजचा बाजार उपभोक्त्यांचा आहे. तेथेच गुणवत्ता आहे. आजचे धनाढ्य भ्रष्ट नेते आणि समाजही विकत घेऊ शकतात.

शासनकर्त्यांनी केलेले राष्ट्रविरोधी कार्य !

‘इंग्रजांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भात जे क्रौर्य केले, त्याहून अधिक क्रौर्य स्वतंत्र भारताच्या अहिंसावादी शासनकर्त्यांनी त्यांच्यावर केले. त्यांच्या कार्याला प्रसिद्धी न देणे, त्यांचा साहसी इतिहास दडवून ठेवणे, आदी घृणात्मक कृत्ये करण्यात आली.’

सनातन धर्माची सद्यःस्थिती !

‘प्रभु, आज सनातन धर्माचे वैभव लयाला गेले आहे. कलिचा धुडगूस चालू आहे. सर्व तीर्थ क्षेत्रे ही पर्यटनस्थळे झाली आहेत आणि नको ते इथे घडत आहे. घडत राहील.’

संस्कृत भाषेचे सौंदर्य : चिकित्सा, ज्योतिष आणि मंत्र ही शास्त्रे लोकोपयोगी असणे

इतर शास्त्रे विनोदासाठी आहेत. त्यांच्यापासून काही प्राप्त होत नाही; पण चिकित्सा, ज्योतिष आणि मंत्रशास्त्र यांचा पदोपदी प्रत्यय येतो. 

महापुरुषांविषयी आपली मुले आणि कुटुंब यांना जागृत करणे आवश्यक ! – श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे वंशज

आजच्या परिस्थितीमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचे कार्य महत्त्वाचे आहे. संपूर्ण भारतात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. अहिल्याबाई यांच्या काळातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहिली..

भारतियांच्या दृष्टीने ‘संस्कृती’ आणि ‘सामाजिक सुधारणा’ यांतील भेद !

‘संस्कृती’ (कल्चर) आणि ‘सामाजिक सुधारणा’ (सिव्हिलायझेशन) या दोन शब्दांच्या अर्थामध्ये पाश्चिमात्य लेखक जो भेद करतात, तो ध्यानी घेता भारतीय श्रद्धा ही संस्कृती प्रधान वाटते.

कर चुकवेगिरी, बेहिशोबी पैसे, हवाला रॅकेट या संदर्भात गेली अनेक वर्षे काही कृती न करणार्‍या पोलिसांवरही कारवाई करा !

‘आयकर खात्याने २ जानेवारी २०२४ पासून गोवा राज्यातील सुमारे ४० प्रसिद्ध ‘नाईट क्लब’, ‘पब’, उपाहारगृहे आणि हॉटेल्स यांवर धाडी घातल्या आहेत.