पालखीच्या मार्गावर १० सहस्र वृक्षांची लागवड करण्यात येणार !
पालखी मार्गावर हरित वारी अंतर्गत वृक्ष लागवड करण्यासाठी पालखी मार्गावरील ग्रामपंचायतीचे कर्मचारी, गटविकास अधिकारी आणि उमेद अभियानातील तालुका स्तरावरील समन्वयक यांची ‘ऑनलाईन’ बैठक घेतली.
पालखी मार्गावर हरित वारी अंतर्गत वृक्ष लागवड करण्यासाठी पालखी मार्गावरील ग्रामपंचायतीचे कर्मचारी, गटविकास अधिकारी आणि उमेद अभियानातील तालुका स्तरावरील समन्वयक यांची ‘ऑनलाईन’ बैठक घेतली.
या काळात नागरिकांना एकत्र येऊन सार्वजनिकरित्या घोषणा देणे, सुरक्षितता धोक्यात येईल, अशा प्रकारची भाषणे करणे या गोष्टींना प्रतिबंध करण्यात आला आहे.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना नोटीस पाठवली आहे. यावर त्यांना उत्तर देण्यासाठी ४८ घंट्यांची समयमर्यादा देण्यात आली असून उत्तर न दिल्यास आमदारांवर कारवाई केली जाऊ शकते.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे येथील कँप २ भागातील मध्यवर्ती कार्यालय २५ जून या दिवशी दुपारी फोडण्यात आले.
महाराष्ट्रात राजकीय अस्थिरतेच्या काळात केवळ ५ दिवसांत सहस्रोे कोटी रुपयांचे अध्यादेश (सरकारी आदेश) निघाले आहेत. या ५ दिवसांत २८० अध्यादेश निघाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना आव्हान
शहरातील नगर प्रदक्षिणा मार्ग, महाद्वार घाट ते घाट चौक, नामदेव पायरी यांसह शहरातील रस्त्यांवर असणारे खड्डे बुजवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
देशातील महत्त्वाची स्मारके, पुरातन वास्तू, तसेच अवशेष यांचे संवर्धन करण्याचे दायित्व पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आले आहे; मात्र हे दायित्व पार पाडण्यास पुरातत्व विभाग अपयशी ठरत आहे.
धर्मांधांची क्रूर मानसिकता जाणा ! धर्मांध कोणत्याही क्षेत्रात असला, तरी क्रूरता सोडत नाही. तसेच धर्मांधांपासून पोलीस निरीक्षकही सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्य जनतेने कुणाकडे पहायचे ?
डॉ. बाबासाहेबांच्या हस्तलिखित साहित्याचे संवर्धन करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.