हत्या करणाऱ्या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी ! – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे निवेदन

राजस्थान येथे कन्हैयालाल तेली यांची जिहादी धर्मांधांनी निर्घृण हत्या केली. धर्मांधांकडून कायदा हातात घेऊन असे कृत्य होणे, हे धक्कादायक आहे. या संदर्भात कन्हैयालाल यांनी तक्रार केली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

पुण्याचे नाव ‘जिजाऊनगर’ करण्याची काँग्रेसची मागणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवसेनेकडून औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव देण्याचा प्रस्ताव संमत करून घेतला.

अल्पवयीन मुलीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याने आरोपीला १ वर्षाची शिक्षा !

वर्ष २०१५ मधील घटनेचा वर्ष २०२२ मध्ये निकाल !
विलंबाने मिळणारा न्याय, हा अन्यायच आहे, असेच जनतेला वाटेल !

तालिबानी पद्धतीने हिंदूंची हत्या करणार्‍या धर्मांधांवर कठोर आणि तात्काळ कारवाई करावी !

तालिबानी पद्धतीने हिंदूची हत्या करणार्‍या धर्मांधांवर कठोर आणि तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटना आणि धर्मप्रेमी हिंदू यांच्या वतीने करण्यात आली.

गोव्यात पंचायत निवडणूक १० ऑगस्टला

पंचायत निवडणूक घोषित झाल्यास राज्यात आचारसंहिता लागू होईल आणि ११ आणि १२ ऑगस्ट या दिवशी गोवा विधानसभेचे कामकाज करण्यास अडचण येईल. त्यामुळे न्यायालयाने विनंती स्वीकारावी. सरकारची ही मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.

वणी (यवतमाळ) येथे अपुर्‍या पावसामुळे शेतकर्‍यांवर दागिने गहाण ठेवण्याची वेळ !

शेतकर्‍यांवर वडिलोपार्जित सोन्या-चांदीचे दागिने गहाण ठेवण्याची वेळ आली आहे, असे काही शेतकर्‍यांनी सांगितले.

आषाढी वारीच्या निमित्ताने सोलापूर जिल्हा परिषदेकडून वारकर्‍यांना सुविधा देण्याचे नियोजन !

सोलापूर जिल्ह्यात संतांच्या पालख्या आल्यानंतर वारकर्‍यांना आरोग्यसुविधा देण्यासाठी दीड सहस्र आरोग्य कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी कर्मचार्‍यांना आवश्यक प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

धाराशिव नामांतराच्या निर्णयाचे शहरात मिठाई वाटून स्वागत !

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला ‘उस्मानाबाद’ शहराचे पूर्ववत् ‘धाराशिव’ असे नामकरण करण्याचा निर्णय २९ जून या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सामान्य प्रशासन विभागाच्या या निर्णयाला सर्वानुमते संमती देण्यात आल्याचे वृत्त समजताच शहरात …

८ मंत्र्यांच्या विरोधातील याचिकेवर सुनावणीसाठी १ लाख रुपये जमा करा ! – उच्च न्यायालय

ही याचिका सकृतदर्शनी राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे दिसून येते, अशी टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे.

पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे हुतात्मा राजगुरूंच्या जन्मस्थळाची दुर्दशा; वाड्याच्या प्रवेशद्वाराची भिंत कोसळली !

ज्या क्रांतीकारकांनी देशासाठी बलीदान दिले, त्या क्रांतीकारकांच्या स्मारकाची अशी दुरवस्था, म्हणजे त्यांच्या कार्याचा अनादर केल्यासारखेच आहे. त्यांनी केलेल्या पराक्रमाचे आणि त्यागाचे स्मरण जागृत ठेवण्यासाठी, भावी पिढीला प्रेरणा देणार्‍या क्रांतीकारकांच्या स्मृतीस्थानाचे जतन…