ऋषीमुनींनी केलेल्या सर्व संशोधनाचा अभ्यास केला पाहिजे ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
रामटेक (नागपूर) येथील ताई गोळवलकर महाविद्यालयात ‘भारतीय संस्कृती आणि संस्कार’ या विषयावर मार्गदर्शन !
रामटेक (नागपूर) येथील ताई गोळवलकर महाविद्यालयात ‘भारतीय संस्कृती आणि संस्कार’ या विषयावर मार्गदर्शन !
सहस्रो भाविकांच्या उपस्थितीत आणि कुंकवाची उधळण करत विजयादशमीच्या पहाटे श्री तुळजाभवानीदेवीचे सीमोल्लंघन साजरे झाले. भिंगार (जिल्हा नगर) येथून आलेल्या मानाच्या पलंग पालखीचे तुळजाभवानी मंदिरात आगमन झाले.
पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छताचे ‘पॅनल्स’ उडून इमारतीच्या परिसरात पडले. कार्यालयातील कोणतीही कागदपत्रे उडाली नाहीत, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आले.
६ ऑक्टोबरला गडमुडशिंगी येथे पाटील मैदानात जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज परिवार सत्संग मेळावा, पादुकादर्शन आणि भजन कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
हिंदु जनजागृती समितीच्या २० व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने देशभरात ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ साजरे केले जात आहे. या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु राष्ट्राच्या मागणीचा आवाज बुलंद करण्यासाठी समितीने ३ ऑक्टोबरपासून ‘हर घर भगवा’ या देशव्यापी मोहिमेचा शुभारंभ केला.
प्रतिवर्षीप्रमाणे आश्विन नवमीस गडावर नवमीच्या दिवशी शतचंडी याग आणि होमहवन विधी चालू करण्यात आला. बोकड बळीच्या विधीनंतर पुरोहितांच्या मंत्रघोषात बळीची आहुती देऊन दसर्याचा सोहळा पार पडला.
केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’मध्ये मुळा-मुठा नदीत येणार्या मैलामिश्रित पाण्यामुळे पुणे महापालिकेचे नामांकन घसरले आहे. त्यामुळे ‘जायका प्रकल्प’ जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत पुण्याला ‘पंचतारांकित’ शहराचे नामांकन मिळणार नाही आणि पहिल्या पाचमध्येही स्थान मिळवणे अवघड आहे
कागदपत्रांची छाननी न करता बांधकामाची अनुमती देणे आणि महारेरा नोंदणी करणे, ही कामे करणार्या अधिकार्यांवरही कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कठोर कारवाई केली, तरच या गोष्टींना आळा बसेल !
RSS विरोधात केवळ हिंदुद्वेषापोटी जन्म घेतलेल्या ‘बामसेफ’ आणि भारत मुक्ती मोर्चा यांच्या वतीने काढण्यात आलेले मोर्चे समाजात द्वेष पसरवण्याविना काही करत नाहीत !
दसर्याच्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील श्री महालक्ष्मी मंदिरासह, सांगली, सातारा जिल्ह्यातील प्रमुख देवस्थानांवर हेलीकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.