भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. मुलुंड (पूर्व) येथील तालुका क्रीडासंकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने हे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले आहे.

शिवडी गडावरील अनधिकृत बांधकाम ३ मासांत काढणार ! – मंगलप्रभात लोढा, पर्यटनविकास मंत्री

अनधिकृत बांधकाम हटवण्यासह ते होईपर्यंत झोपा काढणार्‍या प्रशासनातील संबंधितांवरही कारवाई करावी, अशी गडप्रेमींची अपेक्षा आहे !

पनवेल येथे लव्ह जिहादच्या विरोधात निषेध मोर्चा आणि आक्रोश सभा यांचे आयोजन !

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी आफताबला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, या प्रकरणाचा जलदगती न्यायालयाच्या साहाय्याने निकाल दिला जावा, पूनावाला कुटुंबियांचे भारतीय नागरिकत्व रहित व्हावे….

कब्रस्तानच्या विरोधात ग्रामस्थांचा मोर्चा !

अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराच्या शेजारी मुसलमानांचे कब्रस्तान बनवण्याचा महानगरपालिका आणि काही सामाजिक संस्था यांचा घाट असून त्याला अंबरनाथ येथील गावकर्‍यांचा विरोध !

पुणे येथे आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने सी.पी.आर्.चे प्रशिक्षण पार पडले !

अचानक येणार्‍या हृदयविकाराच्या झटक्यावरील प्राथमिक उपचार देण्यासाठी, म्हणजेच ‘सी.पी.आर्.’  देण्यासाठी त्याचे महत्त्व, ते देण्याची अचूक पद्धत, यासाठी आवश्यक गुण याविषयी भूलतज्ञ डॉ. ज्योती काळे यांनी मार्गदर्शन केले.

गायरान भूमीवरील घरे प्रधानमंत्री आवास योजनेतून नियमित करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

राज्यातील गायरान भूमीवर असलेल्या भूमीहीन नागरिकांची घरे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत नियमित करण्यात येतील. सरकारचा हा निर्णय सर्वाेच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांच्या निर्णयाला अधीन राहून घेण्यात आला आहे.

कामगार नेते राजन राजे यांच्या विरोधात मुरबाड (जिल्हा ठाणे) येथे गुन्हा नोंद !

तलाठी संतोष पवार यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कामगार नेते राजन राजे यांचा मुलगा ऋग्वेद यांच्या विरोधात नदीपात्रात अवैध विहीर प्रकरणी गुन्हा नोंद झाला होता. आता याच प्रकरणात राजन राजे यांच्या विरोधातही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

राज्यपालांच्या निषेधार्थ ३ डिसेंबरला रायगडावर ‘जनआक्रोश’ करणार ! – छत्रपती उदयनराजे भोसले

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. याविषयी सर्वच स्तरांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पेढी (जिल्हा यवतमाळ) येथे गोवंशियांच्या तस्करीचे प्रमाण वाढले !

तालुक्यातील पेढी हे गाव गोवंशियांच्या तस्करीचे केंद्र झाले आहे. येथून गायी आणि बैल यांना निर्दयीपणे कोंबून भाग्यनगर येथे कत्तलीसाठी त्यांची तस्करी केली जाते.

संयुक्त राष्ट्र संघाच्या शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्याच्या कार्यक्रमाला राज्यशासनाकडून मुदतवाढ !

मानवाच्या गरजा भौतिक विकासामध्ये येतात, तर शाश्वत विकास केवळ अध्यात्मामुळेच साधला जातो. यासाठी साधना करणे आवश्यक आहे !