‘इंडियन मुजाहिद्दीन’चे नाव घेत मुंबईवर आक्रमण करण्याची धमकी !
बईवर आक्रमण करण्याची धमकी ‘इंडियन मुजाहिदीन’ या आतंकवादी संघटनेचे नाव घेत देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर धमकीचा दूरभाष आला होता.
बईवर आक्रमण करण्याची धमकी ‘इंडियन मुजाहिदीन’ या आतंकवादी संघटनेचे नाव घेत देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर धमकीचा दूरभाष आला होता.
शब्दमर्यादा १२०० असून इच्छुकांनी युनिकोड मराठीमध्ये टंकलेखन करून लेख [email protected] या मेलवर २० फेब्रुवारीपर्यंत पाठवावेत. रोख पारितोषिक आणि सहभाग प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे.
ज्याप्रमाणे विशाळगडाची अवस्था झाली आहे, त्याप्रमाणे पावनगडाची अवस्था होऊ नये; म्हणून या वर्षीपासून विश्व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्या वतीने महाशिवरात्रीला पावनगड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील मेट्रोच्या चारही मार्गिका चालू झाल्यावर मेट्रोने एका मासात तब्बल ४ वेळा तिकीटदरात वाढ केल्याने विद्यार्थी अप्रसन्न आहेत. त्यामुळे मेट्रो व्यवस्थापनाने ७ फेब्रुवारीपासून तिकीट शुल्कात घट करण्याचा निर्णय घेतला आहे.
या वॉटर टॅक्सी सेवेमुळे एकूण २०० प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतात. या सेवेमुळे मुंबईला ५५ मिनिटांमध्ये पोचता येणार आहे.
भ्रमणभाषवर वेळ घालवणार्यांनी आपला वेळ राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी वापरला जातो का ? हे पहावे !
धर्मांतराच्या आमीषाखाली महिलेवर सामूहिक अत्याचार करणार्या सर्व नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली पाहिजे. अशा नराधमांमुळेच समाजातील महिलेवर अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे.
३ जिल्ह्यांना जोडणारा असल्याने या तिन्ही जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे, तसेच शेतकर्यांना शेतमालाची ने-आण करण्याची मोठी सुविधाही यामुळे निर्माण होणार आहे.
विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्या वतीने आरोपींवर कठोर कारवाई करण्याची पोलिसांना निवेदनाद्वारे मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केले आहे. आव्हाड यांनी केलेल्या विधानानंतर सर्वच स्तरावर आक्रमक भूमिका घेतल्या जात आहेत.