१८००२२१९५० या क्रमांकावर मतदानाविषयी २४ घंटे साहाय्य !

१८ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात या क्रमांकावर ७ सहस्र ३१२ जणांनी संपर्क करून मार्गदर्शन घेतले. यासह शंकानिरसनासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाद्वारे (०२२) २२०२१९८७ आणि (०२२) २२०२६४४२ हे क्रमांकही उपलब्ध करून देण्यात

४७ सहस्र ३९२ कर्मचार्‍यांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामाचा आदेश !

निवडणूक आयोगाच्या विविध २० निकषांन्वये कर्मचार्‍यांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचार्‍यांच्या अर्जाची शहानिशा केल्यावरच त्यांचे अर्ज संमत केले आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात ताशी ६० किमी वेगमर्यादा लागू !

गेल्या २ दिवसांपासून नवीन वेगमर्यादेची कार्यवाही चालू झाली आहे.

महाराष्ट्रातील १३ मतदारसंघांतील नागरिकांना मतदार नावनोंदणीची संधी !

यामध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर- मध्य, मुंबई दक्षिण- मध्य आणि  मुंबई दक्षिण या मतदारसंघांचा समावेश आहे.

काँग्रेसला पाठिंबा देण्याविषयी मशिदींमधून फतवे निघत आहेत ! – राम सातपुते, उमेदवार, महायुती

राम सातपुते पुढे म्हणाले की, राज्यघटना वाचवण्यासाठी मोदी यांच्या पाठीशी सर्वांनी उभे रहावे. मशिदीतून फतवे काढून राज्यघटनेला आव्हान देण्याचे काम काँग्रेसचे लोक करत आहेत. वेगवेगळी पत्रके काढली जात आहेत.

पीएच्.डी. करणार्‍या पुरोगामी विद्यार्थ्याचे २ वर्षांसाठी निलंबन !

‘टीस’ने ही कारवाई केली, ते योग्यच झाले; परंतु सध्या देशातील वातावरण पाहून संस्थेने स्वतःचा बचाव करण्यासाठी तर ही कारवाई केली नाही ना ? असे कुणालाही वाटू शकते. संस्थेतील एकूणच पुरोगामी वातावरण पालटण्यासाठी प्रयत्न झाले, तरच या कारवाईला अर्थ राहील !

कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई ‘वॉन्टेड (हवा असलेला) आरोपी’ घोषित !

अभिनेते सलमान खान यांच्या घरावर अज्ञातांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी विकी गुप्ता आणि सागर पाल यांना कह्यात घेतले आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : तिसर्‍या टप्प्याच्या निवडणुकीसाठी राज्यात ३१७ अर्ज वैध ; मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयाला आग !…

लोकसभेच्या तिसर्‍या टप्प्याच्या निवडणुकीसाठी लोकसभेच्या ११ मतदारसंघांत एकूण ३१७ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली.

Goa DMC College Exams :उपस्थिती अल्प असल्याने आसगाव येथील ‘डी.एम्.सी.’ महाविद्यालयाचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित !

अनुपस्थित विद्यार्थ्यांची बाजू घेऊन विद्यार्थी संघटना चुकीचा पायंडा पाडत आहेत. इतर विद्यार्थीही असेच करतील. मग महाविद्यालयाच्या नियमांना काय अर्थ रहाणार ?

Goa Unseasonal Rains : उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या गोमंतकियांना पावसामुळे दिलासा

या पावसामुळे काही ठिकाणी झाडे कोसळणे, गटारे तुंबणे, माती वाहून जाणे, छप्पर उडून जाणे, असे प्रकार घडले. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबले होते.