मुंबई महापालिका निवडणुकीनंतर मालमत्ता कर वृद्धी करणार !
मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल म्हणाले की, मालमत्ता करात दर ३ वर्षांनी वृद्धी केली जाते; मात्र कोरोनामुळे गेली २ वर्षे मालमत्ता करात वृद्धी करण्यात आली नव्हती.
मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल म्हणाले की, मालमत्ता करात दर ३ वर्षांनी वृद्धी केली जाते; मात्र कोरोनामुळे गेली २ वर्षे मालमत्ता करात वृद्धी करण्यात आली नव्हती.
डॉ. अभय बंग पुढे म्हणाले, ‘‘वाईन निर्मितीसाठी लागणारी फळे ही केवळ २-३ जिल्ह्यांत होतात. त्यामुळे संपूर्ण राज्यातील शेतकर्यांना त्याचा लाभ होईल, हा तर्क खोटा आहे.
‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर प्रेमाचे बीभत्स सादरीकरण करत हल्ली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
राज्य कर उपायुक्तांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर पुणे येथील वानवडी येथे रहाणार्या जिंदाल कुटुंबातील तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एका शक्तीपिठाच्या ठिकाणी पवित्र गोमुख तीर्थाच्या कुंडाच्या शेजारी स्वच्छतागृह बांधून मंदिर समिती त्याचे पावित्र्य भंग केले आहे. त्यामुळे मंदिर समितीने हे स्वच्छतागृह तेथून तात्काळ हटवणे आवश्यक आहे !
येथील महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांची हत्या केल्यानंतर त्यांचे पती संदीप वाजे आणि त्यांचे साथीदार यांनी त्यांना गाडीसह जाळून टाकले. पोलिसांनी संशयित संदीप वाजे यांना ४ फेब्रुवारी या दिवशी अटक अटक केले.
परमबीर सिंह यांच्यावर प्रविष्ट करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) दोन पोलीस अधिकारी आणि सिंह यांचा मित्र संजय पुनमिया यांच्याविरोधात ३ फेब्रुवारी या दिवशी आरोपपत्र प्रविष्ट केले आहे.
कुंपणच शेत खायला लागले, तर दाद कुणाकडे मागायची अशी सर्वसामान्यांची स्थिती झाली आहे ! कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक अधिकारी मिळण्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही !
रेगाव भीमा हिंसाचाराच्या प्रकरणी पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची ४ फेब्रुवारी या दिवशी चौकशी आयोगासमोर ६ घंटे साक्ष नोंदवण्यात आली. या वेळी शुक्ला यांनी आयोगासमोर पुराव्यांचे प्रतिज्ञापत्रही सादर केले.
‘चोर तो चोर वर शिरजोर’, या वृत्तीचे धर्मांध ! सरकारने अशांच्या मुसक्या आवळून त्यांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !