केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्यानिमित्त धुळे शहरातील रस्त्यांची डागडुजी !
रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी नागरिकांना का करावी लागते ? महापालिका स्वतःहून हे काम का करत नाही ? अशी निष्क्रीय महापालिका असणे लज्जास्पदच म्हणावे लागेल !
रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी नागरिकांना का करावी लागते ? महापालिका स्वतःहून हे काम का करत नाही ? अशी निष्क्रीय महापालिका असणे लज्जास्पदच म्हणावे लागेल !
महाविकास आघाडी सरकार २ मे या दिवशी या महामार्गाचे उद्घाटन करण्याचे नियोजन करत आहे. असे असतांना याच सरकारमधील एका पक्षाच्या नेत्याने येथे गाडी चालवणे कितपत योग्य आहे ?
हिंदु राष्ट्र स्थापनेमुळे राष्ट्रकल्याण आणि विश्वकल्याण होणार आहे. २० वर्षांपूर्वी हिंदु राष्ट्र शब्द उच्चारलाही जात नव्हता. धर्मनिरपेक्ष लोकशाहीमुळे सर्वांना त्याची भीती वाटत होती; मात्र आज ही स्थिती पालटली आहे.
मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इंदूर पोलिसांसह कारवाई करत तिला अटक केली आहे. रेणू शर्मा यांच्यावर इतर व्यक्तींनाही धमकावल्याच्या (ब्लॅकमेलिंग) तक्रारी विविध पोलीस ठाण्यात प्रविष्ट आहेत.
मी कायद्याच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले आहेत. एकाही निर्णयाचा मला पश्चात्ताप नाही, अशी प्रतिक्रिया येथील पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी २१ एप्रिल या दिवशी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात सातत्याने चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या प्रकरणी सकल मराठा मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी अधिवक्ता सदावर्ते यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त येथे १५ मे या दिवशी सनातन संस्था आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदु धर्म आणि पुरोहित यांची टिंगल केल्याने असंतोष निर्माण झाला आहे. समाजाचे तुकडे करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करत आहेत.
सरकारी तिजोरीतून व्यय होणे म्हणजे जनतेच्या कराचा पैसाच उधळणे नव्हे का ?
सद्यःस्थितीत ‘तिहेरी तलाक’ आणि ‘बहुपत्नीत्व’ या प्रथा, तसेच ‘स्त्री ही सैतान आहे’, असे मानणारी विचारसरणी अस्तित्वात आहे. याविषयी मिटकरी काही बोलण्याचे धाडस का करत नाहीत ?