लातूर जिल्ह्यातील संजीवनी बेटावरील दुर्मिळ औषधी वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर !

लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील मौजे वडवळ नागनाथ येथील संजीवनी बेट दुर्मिळ औषधींसाठी प्रसिद्ध आहे. शासन आणि प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे या बेटावरील दुर्मिळ वनौषधी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

‘श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीच्या यज्ञाच्या वेळी कु. मधुरा भोसले यांना श्री प्रत्यंगिरादेवीविषयी मिळालेले दैवी ज्ञान !

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात महर्षींच्या आज्ञेनुसार ‘श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीचा यज्ञ’ झाला. या यज्ञाच्या संदर्भातील केले गेलेले सूक्ष्म परीक्षण देत आहोत.

सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक श्री. महेश काळे यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे आध्यात्मिक संशोधन केंद्र यांना दिलेली भेट !

सुप्रसिद्ध गायक श्री. महेश काळे यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधनाचे कार्य जिज्ञासेने जाणून घेतले. त्यांच्या या भेटीचा वृत्तांत देत आहोत.

जून २०२१ मध्ये ‘एस्.एस्.आर्.एफ्. ट्विटर’, ‘एस्.एस्.आर्.एफ्. इन्स्टाग्राम’ आणि ‘एस्.एस्.आर्.एफ्. लाईव्ह चॅट’ या माध्यमांतून जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

‘ज्यांच्याकडे आपण आपल्या शंकांचे निरसन करून घेऊ शकतो आणि ज्यांच्या साहाय्याने आपण एक सुंदर आध्यात्मिक जीवन जगू शकतो, असे कुणीतरी आहे, यासाठी पुष्कळ धन्यता वाटते. तुम्ही देत असलेल्या उत्तरांसाठी आभारी आहे.’

तुमकुरू (कर्नाटक) येथील श्री महालक्ष्मी मद्दरलक्कम्मादेवीचे मंगळुरू येथील आश्रमात शुभागमन

देवीने सोबत आलेल्या भक्तांच्या माध्यमातून ‘सनातनचे कार्य उत्तरोत्तर वाढू दे’, असा आशीर्वाद दिला, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याची प्रशंसा केली. भक्तांनी सांगितले की, सनातनचे कार्य अद्भुत आहे. आम्हीही तुमच्या कार्याला हातभर लावू.

महर्षींच्या आज्ञेने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात साजरा होत असलेला ‘दीपोत्सव’ !

चेन्नई येथील पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात १३ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत दीपोत्सव साजरा करण्याची आज्ञा केली. त्यानुसार १३ नोव्हेंबरपासून हा दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे.

 असा झाला श्री भवानीदेवीच्या आगमनाचा अविस्मरणीय सोहळा !

‘श्री भवानीदेवीचे शुभागमन होणार’, या आनंदात आश्रमातील साधक-साधिकांनी पारंपरिक वेशभूषा केली होती. ‘छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक बळ देणारी श्री भवानीदेवी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला आध्यात्मिक बळ देण्यासाठी आणि साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी प्रत्यक्ष आश्रमात येत आहे’, असा साधकांचा भाव होता.