संतांकडून हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेच्या निर्मितीचे कार्य चालू !
७५० पानांपैकी ३२ पानांची राज्यघटना सिद्ध !
७५० पानांपैकी ३२ पानांची राज्यघटना सिद्ध !
बहुसंख्य हिंदूंच्या देशात अधिकाधिक असुरक्षित बनत चाललेला हिंदु समाज ! पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंप्रमाणे भारतीय हिंदूंची दुरवस्था होण्याआधीच हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
प्रशांत भूषण यांनी सर्वाेच्च न्यायालयावर केलेल्या टीकेला ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’चे प्रत्युत्तर !
श्रावण मासात शहरातील प्रसिद्ध कैलास मठात आयोजित ‘शिवलक्षार्चन’सोहळ्यात ५०० किलोचे मुख्य शिवलिंग आणि त्याच्या आजूबाजूला नर्मदा नदीतून आणलेली ५ सहस्र १०० शिवलिंग स्थापन करण्यात आली असून लक्ष लिंगार्चन प्रतिदिन होत आहे.
विद्यार्थ्यांना ‘गुजरात दंगली’विषयी माहिती देणाऱ्या केरळमधील साम्यवादी सरकारने याच दंगलीपूर्वी धर्मांध मुसलमानांनी हिंदूंना जाळून मारल्याच्या ‘गोध्रा घटने’विषयी माहिती दिली आहे का ? यावरून केरळ सरकारचा पराकोटीचा हिंदुद्वेष दिसून येतो !
हिंदूंनो, भारत पुन्हा एकदा इस्लामी राजसत्तेच्या नियंत्रणात जाण्याआधी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
जिहादी आतंकवाद्यांचा शोध घेतांना ‘एक्सल’ याला एका घरात पाठवण्यात आले होते. आतंकवाद्यांनी श्वानावर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला; मात्र या घरात आतंकवादी लपले आहेत, हे सैन्याला कळले आणि सैन्याने आतंकवाद्यांना ठार मारले.
आपल्याला आपल्या सामर्थ्यांवर लक्ष केंद्रित करायला हवे. देश यापुढे ‘पंचप्राण’ आणि मोठे संकल्प घेऊन पुढे जाणार आहे. भारताची ‘विकसित राष्ट्र’ म्हणून ओळख निर्माण करायची आहे. हा पहिला प्राण आहे. दुसरा प्राण गुलामीचा अंश बाहेर काढणे, हा आहे.
भाजप सरकारने काय चुकीचे केले ? स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काँग्रेसने आतापर्यंत वाळीत टाकले त्याविषयी कॉग्रेसवाले का बोलत नाहीत ? आता जर सावरकर यांना कुणी न्याय देत असेल, तर ती राष्ट्राभिमान्यांसाठी अभिमानाचीच गोष्ट आहे !
फाळणीच्या वेळी हिंदू आणि भारतीय यांनी असंख्य कष्ट सहन केले. त्यांच्यामुळेच आज भारत संपूर्ण विश्वात नावारूपाला येत आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त आपण सर्वांनी शपथ घेऊया की, भारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता टिकवून ठेवूया.