बरेली येथील मुसलमानबहुल गावातील ग्राम प्रधान शमशुल याचे हिंदूंवर आर्थिक बहिष्कार घालण्याचे आवाहन !

एक गाव, एक जिल्हा आणि एक राज्य मुसलमानबहुल झाले, तर काय होते, याचा अनुभव घेऊनही धर्मनिरपेक्षतेच्या नशेत रहाणारे हिंदू आत्मघात करून घेत आहेत, हे त्यांच्या कधी लक्षात येणार ?

गोपाल इटालिया यांनी आता पंतप्रधान मोदी यांच्‍या आईविषयी अपशब्‍द उच्‍चारले !

गुजरात आणि केंद्रात भाजपचे सरकार असतांना इटालिया यांच्‍यावर अद्याप कारवाई होत नाही, हे आश्‍चर्यकारकच होय !

(म्‍हणे) ‘घरी जेवण पोचवायला आम्‍ही काय ‘झोमॅटो’वाले आहोत का ?’

जिल्‍हाधिकारी सॅम्‍युएल पॉल यांच्‍याकडून पूरग्रस्‍तांची थट्टा

बेलतंगडी (कर्नाटक) येथील भाजपचे आमदार हरीश पुंजा यांच्‍या गाडीचा पाठलाग करून तलवारीद्वारे धमकावले !

राज्‍यात भाजपचे सरकार असतांना एका आमदाराला अशा प्रकारचे पाठलाग करून धमकावले जाते, हे पोलिसांना लज्‍जास्‍पद ! याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे !

बेट द्वारकावरील अवैध थडगी, मशिदी आदी बांधण्‍यामागे भारताच्‍या सुरक्षेला धोका निर्माण करण्‍याचे होते षड्‍यंत्र !

भारताच्‍या सुरक्षेच्‍या दृष्‍टीने महत्त्वाच्‍या असणार्‍या बेट द्वारकेवर अशा प्रकारची अवैध बांधकामे चालू असेपर्यंत गुप्‍तचर, प्रशासन आणि पोलीस झोपले होते का ?

पंजाबच्‍या पाक सीमेवर पाकचे ड्रोन पाडले !

बाँब आणि गोळ्‍या यांचा वर्षांव करून हे ड्रोन पाडण्‍यात आले. हे ड्रोन भारतात घुसले, तेव्‍हाच ते कसे दिसले नाही ? असा प्रश्‍न उपस्‍थित होतो !

केंद्र सरकारने गेल्‍या ८ वर्षांत रामसेतूला ‘राष्‍ट्रीय स्‍मारक’ घोषित करण्‍याविषयी प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाही !

न्‍यायालयानेच सरकारला रामसेतूला ‘राष्‍ट्रीय स्‍मारक’ घोषित करण्‍याचा आदेश देण्‍यास सांगावे, अशी मागणी भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते डॉ. सुब्रह्मण्‍यम् स्‍वामी यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयात या संदर्भात झालेल्‍या याचिकेवरील सुनावणीच्‍या वेळी केली.

उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांतील विविध जिल्ह्यांमध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्मप्रेमींनी केली प्रतिज्ञा !

हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला द्विदशकपूर्ती झाली. या निमित्ताने भारतभर ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ चालू आहे.

‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था बंद करून संबंधित संस्थांची चौकशी करावी !

सध्या भारतीय मुसलमानांकडून प्रत्येक पदार्थ, वस्तू इस्लामनुसार वैध अर्थात् ‘हलाल’ असण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. ही मागणी केवळ मांसापुरती मर्यादित राहिली नसून धान्य, फळे, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी. उत्पादनेही हलाल नामांकित असावीत, अशी मागणी मुसलमान करत आहेत.

मथुरा (उत्तरप्रदेश) येथे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने शिक्षकांसाठी ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन

या वेळी विश्वविद्यालयाच्या डॉ. पूनम शर्मा यांनी ‘तणाव म्हणजे काय ?, तणावाची कारणे कोणती ?, तणावामुळे आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो ? आणि त्यामुळे विविध प्रकारचे शारीरिक अन् मानसिक आजार कसे उत्पन्न होतात ?’, यांविषयी मार्गदर्शन केले.