उत्तरप्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात ५८५ अवैध मदरसे !
एका जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध मदरसे असतील, तर राज्यात आणि पूर्ण देशात किती असतील, याचा विचारही न केलेला बरा !
एका जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध मदरसे असतील, तर राज्यात आणि पूर्ण देशात किती असतील, याचा विचारही न केलेला बरा !
भारत देशात समान नागरी कायदा येईल ! गोरगरीब जनता गुढ्या-तोरण बांधतील !पाकिस्तानचा चौथाई कोना (एक चतुर्थांश भाग) भारताच्या कह्यात येईल! भगवा झेंडा राज्य करील!
समाजाला धर्मशिक्षण देऊन नैतिकता न शिकवल्याचा आणि सामाजिक माध्यम, चित्रपट, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिका यांवर दाखवण्यात येणारी कामुक दृश्ये यांचा हा दुष्परिणाम आहे !
सीमाशुल्क विभागाने सोन्याची तस्करी करणार्याला मुंबई विमानतळावर अटक करून त्याच्याकडून १६ किलो सोने जप्त केले आहे. या सोन्याचे मूल्य ८ कोटी ४० लाख रुपये इतके आहे. १३ ऑक्टोबर या दिवशी ही कारवाई करण्यात आली.
आज हिंदूंसमोर अनेक समस्या आणि मागण्या आहेत; पण आता वेळ थोडा आहे. या समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी ‘भारत हिंदु राष्ट्र म्हणून घोषित व्हायला हवा’, ही मागणी लावून धरली, तर सर्व समस्यांचे निराकरण निश्चित होईल.
शहरी नक्षलवादी आणि देहली विद्यापिठाचे तत्कालीन प्राध्यापक जी. एन्. साईबाबा यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्दाेष घोषित करण्यात आले. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात सत्र न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
उद्योगांच्या वाढीसाठी राज्यात उत्तम पायाभूत सुविधा झाल्या आहेत. महाराष्ट्र हे वेगाने विकसित होणारे राज्य आहे. राज्यात मेट्रो, ट्रान्स हार्बर, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग यांसारख्या पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत.
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने कार्यरत असणार्या हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त संपूर्ण देशभरात समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवण्यात येत आहे. त्यानिमित्त जालना येथील पत्रकार परिषदेचा संक्षिप्त वृत्तांत …
केरळमध्ये माकप आघाडी सरकार या प्रकरणाचे प्रमाणिकपणे अन्वेषण करण्याची शक्यता अल्प असल्याने महिला संघटना, तसेच महिला आयोग यासाठी या शिक्षिकेला साहाय्य करणार का ?
पुरातत्व विभागाचा सल्ला घेण्याऐवजी मागणी फेटाळणे अयोग्य ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन