अलवर (राजस्थान) येथे हिंदु कुटुंबाच्या लग्नाच्या वरातीवर मुसलमानांचे मशिदीसमोर आक्रमण !

मशिदीसमोरून लग्नाची वरातही गेलेली सहन न होणार्‍या मुसलमानांच्या दिवसातून ५ वेळा ध्वनीक्षेपकावरून करण्यात येणार्‍या नमाजपठणाचा आवाज हिंदूंनी का म्हणून सहन करायचा ?

Muslims Freedom Fighters : (म्हणे) ‘स्वातंत्र्य चळवळीत सर्वाधिक बलीदान मुसलमानांचे !’ – एच्. आंजनेय, माजी मंत्री, कर्नाटक

जर देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वाधिक बलीदान मुसलमानांनी केले, तर त्यांनी देशाचे विभाजन का होऊ दिले ? अशी संतापजनक वक्तव्ये करून काँग्रेस हिंदूंनी केलेल्या त्यागाचा अवमानच करत आहे.

Muslims Attacked Hindu: कर्नाटकात ‘जय श्रीराम’ असे म्हणणार्‍या हिंदूवर २० मुसलमान तरुणांकडून आक्रमण

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून धर्मांधांचे फावले असून ते हिंदूंवर आक्रमणे करत आहेत !कर्नाटक भारतात आहे कि पाकिस्तानात ?

InheritanceTax in India : भारतात अमेरिकेप्रमाणे वारसा कर लावण्यावर चर्चा व्हावी ! – सॅम पित्रोदा

भारताच्या इतिहासात अशा प्रकारचा कायदा कधीच नव्हता आणि कधीच होऊ शकणार नाही. जर कायदा करायचाच असेल, तर तो राजकारण्यांसाठी करावा, असेच भारतीय जनता सांगेल !

आरोपीचे लोकांकडून पुष्पहार घालून, फटाके फोडून आणि मिठाई वाटून स्वागत !

समाज असा असेल, तर समाजात नैतिकता कधीतरी शिल्लक असेल का ? समाजाला नैतिकता न शिकवणारे आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच याला उत्तरदायी आहेत !

देशाची सुरक्षा इतरांवर अवलंबून राहू शकत नाही ! – सैन्यदल प्रमुख जनरल मनोज पांडे

भारताचे सैन्यदल प्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले की, देशाची सुरक्षा ‘आऊटसोर्स’ (बाहेरून सेवा घेणे) केली जाऊ शकत नाही किंवा ती इतरांच्या उदारतेवर अवलंबून असू शकत नाही.

मुसलमान तरुणाने हिंदु नाव सांगून हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केली फसवणूक !

देशात मुसलमान नाही, तर हिंदू आणि त्यांच्या मुली असुरक्षित आहेत, हेच ही घटना दर्शवते ! याविषयी ढोंगी निधर्मीवादी बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या !

उज्जैन (मध्यप्रदेश) येथे गोवंशांची हाडे आणि मद्य असलेले वाहन जप्त

उज्जैनपासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या आगरा महामार्गावर एका चारचाकी गाडीतून गोवंशांची हाडे आणि मद्य जप्त करण्यात आले. ही गाडी आगरा येथून आली होती.

चुरू (राजस्थान) येथे हिंदु तरुणीचा मृतदेह ब्युटी पार्लरमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला

लव्ह जिहादद्वारे धर्मांध मुसलमान प्रतिदिन हिंदु मुलींचे बळी घेत असतांना निद्रिस्त हिंदूंना त्याचे काहीच वाटत संपादकीय नाही. हे त्यांना लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

पुणे येथे सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त अभूतपूर्व उत्साहात पार पडली सनातन गौरव दिंडी !

सनातन धर्माच्या प्रसारासाठी समर्पित असलेल्या सनातन संस्थेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने पुणे येथे २१ एप्रिल या दिवशी ‘सनातन गौरव दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.