गुंटूर (आंध्रप्रदेश) येथे जीना टॉवरला तिरंगा रंग

गुंटूर येथील जीना टॉवरला तिरंगा रंग देण्यात आला आहे. येथील आमदार महंमद मुस्तफा म्हणाले की, विविध गटांच्या विनंतीवरून टॉवरला तिरंग्याने रंगवण्याचा आणि राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एम्.आय.एम्.चे नेते वारिस पठाण यांना इंदूरमध्ये मुसलमान तरुणाने काळे फासले

वारिस पठाण देशाविषयी आणि धर्मांविषयी तेढ कोण निर्माण करत आहेत, हे यातून स्पष्ट होते ! अशा धर्मांध नेत्यांच्या विरोधात पठाण यांच्यात धर्मातील तरुणच विरोध करत आहेत, हे पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी लक्षात घेतील का ?

‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महासभेच्या वतीने ‘ऑनलाईन’ परिसंवाद पार पडला ! महाराष्ट्रातून ३०० हून अधिक व्यापारी जोडले !

परिवहनमंत्री अनिल परब यांची दापोली (जिल्हा रत्नागिरी) येथील अनधिकृत ‘रिसॉर्ट’ पाडण्याचा केंद्रशासनाचा आदेश ! – किरीट सोमय्या, भाजप

कारवाईचा आदेश दिलेल्या रिसॉर्टच्या विरोधात किरीट सोमय्या यांनीच केंद्र सरकारकडे तक्रार केली होती.

देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र येथील जिज्ञासूंसाठी आयोजित ‘ऑनलाईन’ प्रवचनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रजासत्ताकदिन, म्हणजेच २६ जानेवारीनिमित्त ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक जिज्ञासू उपस्थित होते.

‘अ‍ॅमेझॉन’कडून भारताचे मानचित्र (नकाशा) आणि राष्ट्रध्वज यांचा सातत्याने अवमान !

‘अ‍ॅमेझॉन’वर त्वरित कारवाई करा ! हे सांगावे का लागते ? पोलीस, प्रशासन आणि सरकार यांनी ते स्वतःहून करणे अपेक्षित आहे !

तेलंगणातील नलगोंडा शहरवासियांच्या दिवसाचा प्रारंभ राष्ट्रगीताने होतो !

राष्ट्रभक्ती वाढवण्यासाठी प्राथमिक टप्प्यावर हा उपक्रम नक्कीच चांगला आहे; मात्र त्याही पुढे जाऊन राष्ट्रविरोधी कृती होत असतांना त्या वैध मार्गाने रोखण्यासाठी नागरिकांनी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे. त्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करणे आवश्यक !

काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांच्यावर शाई फेकणार्‍या तरुणाला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अमानुष मारहाण

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची ‘गांधीगिरी’ ! हिंदूंना ‘भगवा आतंकवादी’ ठरवणारे काँग्रेसवाले त्यांच्यावर कुणी शाई फेकली, तर कायदा हातात घेतात अन् गांधी यांच्या ‘अहिंसा’, ‘सविनय’ या तत्त्वांना पायदळी तुडवतात, हे लक्षात घ्या !

भाजपच्या झेंड्यावर गायीला झोपवून तिची हत्या करणार्‍या तिघा धर्मांधांना अटक

हिंदूंना असहिष्णू ठरवणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांची तोंडे आता का बंद आहेत ? प्राणीमित्र संघटना कुठे आहेत ?

लावण्याच्या आत्महत्येची चौकशी सीबीआय करणार !

मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाचा आदेश