पुढील १५ वर्षांत अखंड भारत पहायला मिळेल ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो; मात्र हातात दंडुके घेऊनच अहिंसेचा पुरस्कार केला जाईल ! – सरसंघचालक

केरळमध्ये साम्यवादी संघटनेच्या मुसलमान नेत्याने ख्रिस्ती तरुणीशी केलेल्या विवाहाला माकपच्या ख्रिस्ती नेत्याकडून विरोध !

यावरून माकपचा ‘लव्ह जिहाद’ला पाठिंबा आहे, हे स्पष्ट होते. हे केरळमधील ख्रिस्त्यांना, चर्चसंस्थेला मान्य आहे का ? हे त्यांनी उघडपणे सांगितले पाहिजे !

तलवार घेऊन हिंदूंच्या दिशेने पळत जाणार्‍या तरुणाला रोखले असता, अन्य एकाने माझ्यावर गोळीबार केला ! – घायाळ पोलीस अधीक्षक

गेली ७४ वर्षे सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी धर्मांधांचे लाड पुरवल्यामुळेच आज ते डोईजड झाले आहेत. ते पोलीस अधिकार्‍यांनाही जुमानत नाहीत, हे देशासाठी लज्जास्पद !

(म्हणे) ‘हिंदू मुसलमानबहुल भागात जात असल्याने श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवरील आक्रमणाला हिंदूच उत्तरदायी !’

भारत धर्मनिरपेक्ष देश आहे, तर प्रत्येक धर्मियाला राज्यघटनेने देशात कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्याचे जर हिंदू पालन करत असतील, तर ते चुकीचे कसे ?

चेन्नई येथील ‘अयोध्या मंडपम्’ या धार्मिक स्थळाचे सरकारीकरण !

तमिळनाडूमध्ये हिंदुद्वेषी द्रविड मुन्नेत्र कळघम् पक्षाचे सरकार असल्याने तेथे अशा घटना घडल्यास आश्‍चर्य ते काय ? असे सरकार कधी चर्च आणि मशीद यांचे सरकारीकरण करण्याचे धाडस करत नाही, हे लक्षात घ्या !

विश्‍वविद्यालयाच्या परिसरात असलेल्या मंदिराला विरोध म्हणून मशीद बांधण्याची साम्यवादी विद्यार्थी संघटनेची मागणी

साम्यवादाच्या नावाखाली हिंदूंचा विरोध करून मुसलमानांचे समर्थन करणारे कधीतरी धर्मनिरपेक्ष असू शकतात का ?

चीनच्या अर्थव्यवस्थेला लागणारा भारताचा हातभार बंद होणे आवश्यक ! – गौतम बंबावाले, माजी राजदूत

‘चीनचा उदय आणि जागतिक राजकारणावरील परिणाम’ या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बंबावाले बोलत होते.

(म्हणे) ‘प्रलय आला, तरी भोंगे काढणार नाही !’ – मालेगाव येथील मौलवी

‘अनधिकृत भोंगे लावू शकत नाही, तसेच केवळ ६ ते १० या वेळात ७५ डेसिबलपेक्षा न्यून आवाजात भोंगे लावू शकतो’, असा न्यायालयाचा आदेश आहे. तरीही मौलवी उद्दामपणे अशी वक्तव्य करतात. अशा कायदाद्रोह्यांवर प्रथम कारवाई करा !  

रामनवमीला देशात झालेल्या दंगली कुणी केल्या, याचे सुजात आंबेडकर यांनी उत्तर द्यावे ! – आनंद दवे, ब्राह्मण महासंघ

दंगली ब्राह्मण घडवतात, हे म्हणण्यापूर्वी काल परवा रामनवमीला देशात अनेक ठिकाणी दंगली झाल्या आहेत. त्या कुणी केल्या ?, याचे उत्तर सुजात आंबेडकर किंवा प्रकाश आंबेडकर यांनी द्यावे.

धार्मिक तेढ पसरवल्याचे प्रकरणी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या विरोधात गुन्हा नोंद

दिग्विजय सिंह यांनी एक छायाचित्र ट्विट  केले, ज्यामध्ये एक तरुण धार्मिक स्थळावर भगवा ध्वज फडकावतांना दिसत आहे.