पुढील १५ वर्षांत अखंड भारत पहायला मिळेल ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो; मात्र हातात दंडुके घेऊनच अहिंसेचा पुरस्कार केला जाईल ! – सरसंघचालक
आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो; मात्र हातात दंडुके घेऊनच अहिंसेचा पुरस्कार केला जाईल ! – सरसंघचालक
यावरून माकपचा ‘लव्ह जिहाद’ला पाठिंबा आहे, हे स्पष्ट होते. हे केरळमधील ख्रिस्त्यांना, चर्चसंस्थेला मान्य आहे का ? हे त्यांनी उघडपणे सांगितले पाहिजे !
गेली ७४ वर्षे सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी धर्मांधांचे लाड पुरवल्यामुळेच आज ते डोईजड झाले आहेत. ते पोलीस अधिकार्यांनाही जुमानत नाहीत, हे देशासाठी लज्जास्पद !
भारत धर्मनिरपेक्ष देश आहे, तर प्रत्येक धर्मियाला राज्यघटनेने देशात कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्याचे जर हिंदू पालन करत असतील, तर ते चुकीचे कसे ?
तमिळनाडूमध्ये हिंदुद्वेषी द्रविड मुन्नेत्र कळघम् पक्षाचे सरकार असल्याने तेथे अशा घटना घडल्यास आश्चर्य ते काय ? असे सरकार कधी चर्च आणि मशीद यांचे सरकारीकरण करण्याचे धाडस करत नाही, हे लक्षात घ्या !
साम्यवादाच्या नावाखाली हिंदूंचा विरोध करून मुसलमानांचे समर्थन करणारे कधीतरी धर्मनिरपेक्ष असू शकतात का ?
‘चीनचा उदय आणि जागतिक राजकारणावरील परिणाम’ या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बंबावाले बोलत होते.
‘अनधिकृत भोंगे लावू शकत नाही, तसेच केवळ ६ ते १० या वेळात ७५ डेसिबलपेक्षा न्यून आवाजात भोंगे लावू शकतो’, असा न्यायालयाचा आदेश आहे. तरीही मौलवी उद्दामपणे अशी वक्तव्य करतात. अशा कायदाद्रोह्यांवर प्रथम कारवाई करा !
दंगली ब्राह्मण घडवतात, हे म्हणण्यापूर्वी काल परवा रामनवमीला देशात अनेक ठिकाणी दंगली झाल्या आहेत. त्या कुणी केल्या ?, याचे उत्तर सुजात आंबेडकर किंवा प्रकाश आंबेडकर यांनी द्यावे.
दिग्विजय सिंह यांनी एक छायाचित्र ट्विट केले, ज्यामध्ये एक तरुण धार्मिक स्थळावर भगवा ध्वज फडकावतांना दिसत आहे.