(म्हणे) ‘शारीरिक संबंध हे देवाने मानवाला दिलेल्या सुंदर गोष्टींपैकी एक !’ – पोप फ्रान्सिस

शारीरिक संबंध हे देवाने मानवाला दिलेल्या सुंदर गोष्टींपैकी एक आहे, असे विधान ख्रिस्त्यांचे सर्वाेच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी ‘द पोप आन्सर्स’ (पोप यांची उत्तरे) या माहितीपटासाठी दिलेल्या मुलाखतीत केले.

(म्हणे) ‘कट्टर हिंदुत्वामुळे भारताचा सामाजिक ढाचा नष्ट होत आहे !’

हिना रब्बानी खार यांनी भारतातील हिंदुत्वाकडे लक्ष देण्याची नसती उठाठेव करण्यापेक्षा गेली ७५ वर्षे जिहादी वृत्तीमुळे संपूर्ण पाकच नष्ट होत चालला आहे, त्याकडे लक्ष दिले, तर त्यांचा देश काही काळ तरी तग धरील !

कॅनडात पुन्हा हिंदु मंदिराची तोडफोड : भारतविरोधी घोषणाही लिहिल्या !

या घटनांमागे खलिस्तानवादी असण्याची शक्यता ! त्यांना तेथील सरकार पाठीशी घालत असल्यानेच या घटना सतत घडत आहेत, भारत सरकारने कॅनडा सरकारला समजेल अशा भाषेत सांगून दोषींवर कठोर कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे !

पाकच्या गावांमध्ये विनामूल्य शिधा वाटपात होत आहे जनतेची फसवणूक ! – गावकर्‍यांचा आरोप

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्‍या पाकमध्ये लोकांची अशीच फसवणूक होत राहिली, तर ते उद्रेक केल्याविना रहाणार नाहीत !

मुसलमान बनण्यासाठी सहकार्‍यांकडून दबाव !

बलुचिस्तानच्या हिंदु खासदाराकडून पाकिस्तानी संसदेत माहिती

माझे आजोबा वर ७२ अप्सरांसमवेत व्यस्त असणार !

पाकिस्तानच्या प्रसिद्ध महिला पत्रकार आरजू काझमी त्यांनी टीकाकारांना फटकारले !

भारताच्या नोटिसीनंतर पाकिस्तान सिंधु जल करारातील सुधारणेवर चर्चा करण्यास सिद्ध !

वर्ष २०१७ ते २०२२ या काळात भारताने कराराविषयी ५ बैठका घेतल्या होत्या. त्यात पाकने कधीच भारताची सूत्रे स्वीकारली नाही. त्यामुळेच भारताने पाकला नोटीस बजावली होती. 

टोकियो (जपान) येथील एका उपाहारगृहात अन्नपदार्थ ग्रहण करतांना भ्रमषभाष पहाण्यावर बंदी !

टोकियो येथील ‘डेबू चैन’ नावाच्या एका उपाहारगृहामध्ये अन्नपदार्थ ग्रहण करतांना ग्राहकांना भ्रमणभाष पहाण्यास बंदी घालण्यात आली आहे. या नियमामुळे उपाहारगृहाच्या मालकाचे कौतुक होत आहे.

(म्हणे) ‘भारतातील मुसलमानांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे !’ – ओआयसी

ओआयसीचे निवेदन म्हणजे धर्मांध मानसिकतेचा नमूना ! – भारताने फटकारले

राष्ट्राध्यक्ष विक्रमसिंघे यांचे सरकार रामायणाशी संबंधित ठिकाणे ओळखून त्यांना पर्यटन स्थळे बनवण्यासाठी मोठ्या योजनेवर काम करत आहे

श्रीलंका रामायणातील घडामोडींची साक्ष देणार्‍या स्थळांचा विकास करणार !

कुठे रामायणाशी निगडीत स्थळांचा विकास करणारा श्रीलंका, तर कुठे श्रीरामाला काल्पनिक ठरवून रामसेतू तोडायला निघालेले हिंदुद्वेषी तत्कालीन काँग्रेस सरकार !