पाकिस्तानमध्ये आता बलात्कार्‍यांना भर चौकात दिली जाणार फाशी !

पाकच्या संसदीय समितीने बलात्कार्‍यांना भर चौकात फाशी देण्याच्या संदर्भातील विधेयक संमत केले आहे. पाकिस्तान असा कायदा करू शकतो, तर भारत का करू शकत नाही ?

कॅनडाकडून आतंकवाद, कट्टरतावाद आणि हिंसाचार यांना मोकळीक !

जे आतंकवाद आणि फुटीरतावाद यांची भाषा करतात त्यांच्यावर सरकारने  कारवाई केली पाहिजे. ‘फुटीरतावाद्यांचे विचार हे सर्व शीख समाजाचे विचार आहेत’, असे समजण्यात येऊ नये. 

विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील संघांच्या खेळाडूंच्या जेवणात नसणार गोमांस !

विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पाकिस्तानसह अन्य देशांचे खेळाडू भारतात पोचत आहेत. या सर्वांना देण्यात येणार्‍या भोजनामध्ये गोमांसाचा समावेश नसणार आहे.

स्कॉटलंड येथे खलिस्तान्यांनी भारतीय उच्चायुक्तांना गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखले !

ब्रिटीश सरकारने खलिस्तान्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी तत्परतेने पावले उचलणे आवश्यक आहे, हेच या घटनेतून लक्षात येते !

कॅनडामध्ये मानव तस्करी, फुटीरतावाद, हिंसाचार आणि आतंकवाद यांचे मिश्रण !

कॅनडाने आतंकवादी आणि आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी लोकांना साथ दिली आहे. कॅनडामध्ये अशा लोकांना स्थान मिळाले आहे.

कॅनडा ‘मानवाधिकारा’च्या आडून आतंकवादी आणि खुनी यांना वाचवण्याचा प्रयत्न करतो !

कथित मानवतावादाच्या नावाखाली जर कॅनडा अशा प्रकारे आतंकवादी आणि खुनी यांना संरक्षण पुरवत असेल, तर त्याच्या विरोधात संयुक्त राष्ट्रे, तसेच आंतरराष्ट्रीय न्यायालय या माध्यमांतून कारवाई करण्यासाठी संबंधित देशांनी संघटितपणे पुढे येणे आवश्यक !

(म्हणे) ‘भारताशी संबंध दृढ करण्यासाठी आम्ही गंभीर आहोत !’ – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

ट्रुडो यांनी आधी आरोप मागे घेऊन त्यांच्या देशातील खलिस्तानी आतंकवाद्यांवर कारवाई करावी, त्यांना भारताच्या कह्यात द्यावे आणि मगच संबंधांविषयी बोलावे !

हवामान पालटाच्या विरोधात विकसित देश निष्क्रीय ! – भारताची रोखठोक भूमिका

आतापर्यंत विकसित देशांना त्यांच्या गैरकृत्यांवर विचारणारे कुणी नव्हते, किंबहुना तसे करण्यास अन्य कोणताही देश धजावत नसे. भारताच्या अशा भूमिकेमुळे विकसित देशांना चपराक बसत आहे !

पाकच्या सिंध प्रांतात मुसलमानांनी अल्पवयीन हिंदु मुलाला मारहाण करून केली हत्या !

हिंदूंसाठी असुरक्षित झालेले जिहादी पाकिस्तान ! हिंदूंच्या जिवावर उठणार्‍या अशा घटना वारंवार घडत असतांनाही भारत त्यासंदर्भात पाकला जाब का विचारत नाही ?

अमेरिकेच्या संसदेत श्री श्री रविशंकर आणि आचार्य लोकेश मुनी यांच्या शांततेच्या कार्याचे कौतुक !

श्री श्री रविशंकर गेल्या ४० वर्षांपासून ध्यान आणि योग यांच्या बळावर जगातील लोकांना आंतरिक शांतीसाठी मार्गदर्शन करत आहेत. जगातील एकतरी इस्लामी धर्मगुरु असे कार्य करतात का ?