हवामान पालटाच्या विरोधात विकसित देश निष्क्रीय ! – भारताची रोखठोक भूमिका
आतापर्यंत विकसित देशांना त्यांच्या गैरकृत्यांवर विचारणारे कुणी नव्हते, किंबहुना तसे करण्यास अन्य कोणताही देश धजावत नसे. भारताच्या अशा भूमिकेमुळे विकसित देशांना चपराक बसत आहे !
आतापर्यंत विकसित देशांना त्यांच्या गैरकृत्यांवर विचारणारे कुणी नव्हते, किंबहुना तसे करण्यास अन्य कोणताही देश धजावत नसे. भारताच्या अशा भूमिकेमुळे विकसित देशांना चपराक बसत आहे !
हिंदूंसाठी असुरक्षित झालेले जिहादी पाकिस्तान ! हिंदूंच्या जिवावर उठणार्या अशा घटना वारंवार घडत असतांनाही भारत त्यासंदर्भात पाकला जाब का विचारत नाही ?
श्री श्री रविशंकर गेल्या ४० वर्षांपासून ध्यान आणि योग यांच्या बळावर जगातील लोकांना आंतरिक शांतीसाठी मार्गदर्शन करत आहेत. जगातील एकतरी इस्लामी धर्मगुरु असे कार्य करतात का ?
कॅनडामध्ये दुसरे पाकिस्तान झाले आहे, असेच यावरून लक्षात येते !
मस्तुंग येथे सकाळी साडेदहा वाजता झालेल्या भीषण बाँबस्फोटामध्ये आतापर्यंत ५४ जण ठार झाल्याचे आणि ३० हून अधिक जण घायाळ झाल्याचे वृत्त आहे. येथे मदिना मशिदीजवळ हा बाँबस्फोट झाला.
भारताने पाकच्या क्रिकेट संघाला देशात येण्याची अनुमती द्यायाला नको होती, हे यातून स्पष्ट होते ! खेळातही शत्रूत्व दाखवणार्या अशा देशावर भारताने बहिष्कार घातला पाहिजे ! जनतेने यासाठी सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे !
चीनला भारताची प्रगती पाहून पोटदुखी झाल्याने तो अशा प्रकारची टीका करत आहे, हेच लक्षात येते !
यथा राजा तथा प्रजा ! जसे पाकचे राज्यकर्ते जगभरात जाऊन भीक मागतात, तसेच त्याचे नागरिकही अन्य देशांत जाऊन हेच करतात !
ब्राझीलमधील शेतीच्या यांत्रिकीकरणाचा अभ्यास करून त्याप्रमाणे महाराष्ट्रात शेतीची उत्पादकता वाढावी, यासाठी राज्यातील कृषी विद्यापिठांच्या संशोधकांना ब्राझील येथे पाठवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासन करत आहे.
स्वतःच्या राजकीय लाभासाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो खलिस्तान्यांसमोर केवळ झुकलेच नाही, तर त्यांनी लोटांगण घातले आहे, हे संपूर्ण जग पहात आहे.