पाकिस्तानमध्ये ऑगस्ट मासात आतंकवादी आक्रमणांत ८३ टक्के वाढ !

पाकिस्तानने जे पेरले, तेच उगवत आहे ! यातूनच पुढे पाकचा विनाश झाला, त्याची शकले झाली, तर आश्‍चर्य वाटू नये !

पाकिस्तानमध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या अपहरणाच्या विरोधात अल्पसंख्यांकांचा मोर्चा !

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आंदोलकांनी काश्मीर जिल्ह्यातील गुन्हेगारीग्रस्त कंधकोटमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पुनर्स्थापित करण्यासाठी आवाज उठवला.

नायजेरियात इस्लामी आक्रमणकर्त्यांकडून नमाजपठण करणार्‍यांवर गोळीबार : ७ ठार

नायजेरियाच्या कडुना राज्यातील एका मशिदीत नमाजपठण करणार्‍यांवर इस्लामी आक्रमणकर्त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात ७  जणांचा मृत्यू झाला.

‘आदित्य एल्-१’ बनवण्यात आलेल्या ठिकाणी अतीदक्षता विभागापेक्षा १ लाख पट अधिक स्वच्छता होती !

शास्त्रज्ञांनी अत्तर वापरणेही केले होते बंद !

ब्रिटनमधील ५३.४ टक्के पाद्य्रांनी केले समलैंगिक विवाहाचे समर्थन !

पाद्य्रांकडून मुले, महिला यांचे लैंगिक शोषण करण्यात आल्याच्या शेकडो घटना आतापर्यंत उघड झालेल्या असल्याने पाद्य्रांकडून यापेक्षा वेगळ्या विचारांची अपेक्षाच करता येणार नाही !

भारतात भूजलाच्या वाढत्या उपशामुळे भारताला गंभीर धोका ! –  अमेरिकी शास्त्रज्ञांचे संशोधन

शीतपेय, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या यांच्यामुळेच अधिक उपसा होत असल्याने यावर प्रथम बंदी घालण्याची आवश्यकता आहे, असे कुणाला वाटले, तर ते चुकीचे ठरू नये !

सौदी अरेबियाचे राजकुमार महंमद सलमान यांचा पाकिस्तान दौरा स्थगित

सौदी अरेबियाने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. जी-२० परिषदेसाठी भारतात येणारे सौदी अरेबियाचे राजकुमार तथा पंतप्रधान महंमद बिन सलमान यांनी त्यांचा पाकिस्तान दौरा स्थगित केला आहे.

भारतीय वंशाचे थर्मन षण्मुगरत्नम् बनले सिंगापूरचे ९ वे राष्ट्राध्यक्ष !

सिंगापूर – भारतीय वंशाचे थर्मन षण्मुगरत्नम् हे सिंगापूरचे राष्ट्राध्यक्षपदी बनले. राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत त्यांनी चिनी वंशाच्या २ उमेदवारांना परातूभ केले. थर्मन यांना ७०.४ टक्के, एन्.जी. कोक संग यांना १५.७२ टक्के, तर टॅन किन लियान यांना १३.८८ टक्के मते मिळाली. सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांनी थर्मन यांचे अभिनंदन केले. विजयानंतर थर्मन यांनी योग्य निर्णय घेतल्यासाठी … Read more

गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये निदर्शने : भारतात विलीन करण्याची मागणी

निर्दशनांत सहभागी झालेले लोक भारतात विलीनीकरणाची मागणी करत आहेत. गिलगिट बाल्टिस्तान मधील नेत्यांनी पाकिस्तानी प्रशासनाला गृहयुद्धाची चेतावणी दिली आहे.