(म्हणे) ‘भारताने स्वतःला हवे ते म्हणावे; मात्र ‘भारत व्यापक आर्थिक सुधारणा करू शकतो का ?’, हा मोठा प्रश्न !’ – ‘ग्लोबल टाइम्स’
भारत काय करू शकतो आणि काय नाही, हे जग पहात असून चीनने यात नाक खुपसू नये !
भारत काय करू शकतो आणि काय नाही, हे जग पहात असून चीनने यात नाक खुपसू नये !
पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील चित्राल जिल्ह्यातील अफगाणिस्तानच्या सीमेवरील २ चौक्यांवर ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या आतंकवादी संघटनेने केलेल्या आक्रमणात पाकचे ११ सैनिक ठार घायाळ झाले.
ऋषी सुनक यांनी असे केवळ म्हणू नये, तर प्रत्यक्ष कृती करावी, असेच भारताला वाटते !
अनुमाने ३०० हून अधिक मुसलमान विद्यार्थिनी अबाया परिधान करून शाळेत आल्या होत्या. त्यांतील ६७ विद्यार्थिनींनी अबाया काढण्यास नकार दिला. त्यांना घरी पाठवण्यात आले.
भारताविषयी असे विधान करणार्या नेपाळमधील चिनी राजदूतांना भारताने कडक भाषेत सुनावणे आवश्यक आहे !
चीनच्या या विधानावर कोण विश्वास ठेवणार ? चीनची बोलणे आणि करणे यात नेहमीच भेद राहिलेला आहे !
काँग्रेसची टीका
(‘आसियान’ म्हणजे दक्षिण-पूर्व आशिया देशांची संघटना)
पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान येथे तेथील शिया मुसलमानांकडून पाकिस्तानी सैन्य आणि सुन्नी मुसलमान संघटना यांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे.
कॅनडामध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत आहेत. तेथील शाळेत जनमत घेण्याचे धारिष्ट्य खलिस्तानवादी घेतात आणि तेथील सरकार यात हस्तक्षेप करत नाही, हे संतापजनक !
असे म्हणणार्या पाकनेच काश्मीरवरून भारताशी ४ युद्धे केली आहेत. त्यामुळे पाकवर कोण विश्वास ठेवणार ? पाकने युद्ध केले, तर आता त्याचा संपूर्ण विनाश अटळ आहे, हेही त्याला ठाऊक आहे !