संपादकीय : सरकारी आस्थापनांचा पांढरा हत्ती !

आस्थापने आणि महामंडळे लाभात चालवू न शकणारे सरकार मंदिरे का कह्यात घेते ?

ईश्वरी संकल्पना विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करता येईल का ?

विज्ञानाच्या कसोटीवर सर्वांपेक्षा पलीकडे असलेले तत्त्व सिद्ध करणे, हेच मूळात अवैज्ञानिक !

विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करून आदर्श पिढी निर्माण करणारे वेंगरुळ (तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर) येथील ‘सव्यसाचि गुरुकुलम्’ !

१६ एप्रिल २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘सव्यसाचि’ गुरुकुलात दिले जाणारे शिक्षण’ आणि ‘विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करणारे शिक्षण’, हा भाग वाचला. आज त्याचा पुढील भाग पहाणार आहोत.

अन्नाचा होणारा अपव्यय वेदनादायी !

एकीकडे अन्न टाकून वाया जात असतांना दुसरीकडे पोटाची आग शमावी म्हणून लाखो लोक भीक मागतात. आदिवासी दुर्गम भागातील अनेकांना पोटभर अन्न न मिळाल्याने कुपोषणाची समस्या आहे.

हीच प्रार्थना केवळ अमुची प्रभु श्रीरामचरणी ।

प्रथम वंदितो श्री गजानना । वंदन तद्वत श्री रघुनंदना ।। १ ।।
त्रेतायुगीचे श्री रघुनंदन । पामर मी करी त्यांचे गुणवर्णन ।। २ ।।

छत्रपती शिवाजी महाराज यांचा उपमर्द !

‘‘जागतिक तरुणांसाठी आश्वासक चेहरा शरद पवार आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात अडचण आली होती. जेव्हा जेव्हा देशासमोर अडचण आली, तेव्हा महाराष्ट्र उभा राहिला आहे. आजचे शिवाजी शरद पवार आहेत.

प्रभु श्रीराम अन् रामायण यांचा अवमान सातत्याने का ?

पुद्दुचेरी येथील महाविद्यालयात सादर करण्यात आलेल्या नाटकातून सीतामातेचा अवमान करण्यात आला. नाटकामध्ये तिला रावणासमवेत नाचतांना दाखवले, सीताहरणापूर्वी सीतामाता रावणाला गोमांस खाण्याविषयी विचारते…

प्रभु श्रीरामाने सीता स्वयंवरात तोडलेल्या धनुष्याचे पुढे काय झाले ?

सीतामातेच्या स्वयंवराची कथा सगळ्यांनाच माहिती आहे. सीतामातेचे वडिल राजा जनक यांनी राजसभेत घोषणा केली होती, ‘भगवान शिवाच्या धनुष्याची प्रत्यंचा जो जोडू शकेल, त्याच्याशी सीतेचा विवाह होईल.’

आर्य चाणक्य, विद्यारण्य स्वामी आणि समर्थ रामदासस्वामी

चाणक्य-चंद्रगुप्त, विद्यारण्य-हरिहर बुक्क यांसारखीच समर्थ-शिवराय अशी जोडी असल्याची मांडणी अनेक जण करतात; पण या दोन जोड्या आणि समर्थ-शिवराय या नात्यात महत्त्वाचा भेद आहे.

प्रभु श्रीरामाचे बुद्धीकौशल्य आणि त्याने राज्य चालवण्यासाठी केलेला उपदेश

हिंदु धर्म, देवता अन् राष्ट्र यांचा द्वेष करणार्‍यांवर वचक ठेवण्यासाठी सरकारने विडंबनविरोधी कठोर कायदा करणे आवश्यक !