लडाखमध्ये चालू असलेले आंदोलन म्हणजे चुकीच्या नायकांचा आदर्श आणि एक मूर्खपणाचे सत्य !
भारतीय समाजमानस अनेकदा चुकीच्या नायकांचा आदर्श घेते किंवा चुकीच्या पद्धतीने नायक निवडते. ही भावनात्मकता आपल्याला बर्याचदा धोकादायक ठरली आहे. हे ‘इडियट’ (मूर्ख) सत्य आपण कधी स्वीकारणार ?