भारतीय कालगणना आणि वैदिक घड्याळ !

भारतामध्ये गेल्या २ सहस्र ५०० वर्षांत अनेक कालगणना उत्पन्न झाल्या किंवा प्रचलित केल्या गेल्या. यांपैकी काही शुद्ध भारतीय, परकीय आणि काही मिश्र स्वरूपाच्या आहेत.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्यांतर्गत खोटी तक्रार करणार्‍याला चपराक लावणारा केरळ उच्च न्यायालयाचा निवाडा !

एखादी अनुसूचित जातीजमातीची व्यक्ती तिच्यावरील कथित अन्याय हा ती अनुसूचित जातीजमातीची असल्यानेच केला गेला, अशी खोटी तक्रार करत असते.

हिंदूंनो, तुम्हाला हिंदुत्वहीन करणार्‍यांचा डाव हाणून पाडा !

हिंदूंच्या रितीरिवाजांना अपकीर्त करणारी विज्ञापने बनवली जातात. आपल्या सहिष्णूतेचा अपलाभ घेऊन आपले अस्तित्व न्यून करणार्‍या घटकांचा डाव हाणून पाडला पाहिजे !

दिव्य, अलौकिक आणि एकमेवाद्वितीय सनातन संस्था !

आनंद कसा मिळवायचा ? हे केवळ अध्यात्मशास्त्रच शिकवू शकते. हेच सनातन संस्थेने समाजावर बिंबवले.

सनातनच्या ग्रंथमुद्रणाची १ कोटी संख्येकडे वाटचाल !

फेब्रुवारी २०२४ पर्यंत सनातनचे ३६५ ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. १३ भाषांत ९५ लाख ९६ सहस्र प्रती आतापर्यंत प्रकाशित झाल्या आहेत. लवकरच १ कोटी प्रतींचे मुद्रण पूर्ण होईल !

धर्मप्रसारासाठी ज्ञानबळ आणि चैतन्यबळ पुरवणारी सनातनची ग्रंथसंपदा !

वर्ष १९९९ मध्ये स्थापन झालेल्या सनातन संस्थेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने ‘सनातनच्या ग्रंथांमुळे सनातन संस्थेचे धर्मप्रसाराचे कार्य कसे झपाट्याने वाढत आहे ?’, यावर थोडक्यात प्रकाश टाकणारा हा लेख !  

सनातन संस्था राबवत असलेले समाजहितैषी उपक्रम !

सनातन संस्थेच्या प्रदर्शनात आल्यावर येथे लुप्त सरस्वती वहात असल्याचे दिसते. सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन म्हणजे ज्ञानाचे भांडार आहे.

मी एक ‘उद्योजक ते साधक उद्योजक’ !

नमस्‍कार ! मी रवींद्र प्रभुदेसाई ! परात्‍पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्‍या कृपेमुळेच मला उद्योग व्‍यवसायात अनेक चांगल्‍या अनुभूती आल्‍या आणि त्‍यांची कृपा प्राप्‍त झाली आहे, यासाठी मी सर्वप्रथम गुरुमाऊलीच्‍या अन् सनातन संस्‍थेच्‍या चरणी नतमस्‍तक होऊन कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.

‘अहिंसेने स्वातंत्र्य मिळाले’, हा पोकळ भ्रमवाद उखडून टाकणारा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट !

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर इतक्या वर्षांत काँग्रेसने गांधीच्या अहिंसावादाचे उदात्तीकरण करून क्रांतीकारकांचे हौतात्म्य झाकोळण्याचा प्रयत्न केला. पोकळ अहिंसावाद उघड करून ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले ?’ हे सत्य भारतियांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

रामराज्याची (हिंदु राष्ट्राची) प्रतिकृती असलेले सनातनचे आश्रम !

हिंदु राष्ट्राचे प्रेरणास्रोत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनातून घडलेल्या सनातनच्या आश्रमांत चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या अनुभूती अनेक साधकांना येतात. आश्रमांमधील स्वयंशिस्त, नियोजनबद्धता, प्रेमभाव आदींमुळे आश्रम भावी हिंदु राष्ट्राची (रामराज्याची) प्रतिकृती भासतात.