ग्रंथमालिका : देवतांची उपासना आणि तिच्यामागील शास्त्र

शिवाची उपासना भावपूर्ण अन् शास्त्रोक्त पद्धतीने शिकवणारे सनातनचे ग्रंथ !

संपादकीय : केरळची आर्थिक दिवाळखोरी !

गेली अनेक वर्षे केरळवर साम्यवाद्यांचे राज्य आहे. साम्यवादी विचारसरणीनुसार सगळे समान आणि त्यामुळे सगळ्यांचा विकास समान झाला पाहिजे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले राज्य म्हणून ज्याचा नेहमीच गवगवा होता, त्या राज्याच्या देखाव्याचा फुगा आता फुटण्याची वेळ आली आहे.

भारतीय स्त्रियांची ज्ञानपरंपरा (वैदिककाल ते अर्वाचीनकाल) !

अर्वाचीन कालखंडापर्यंत पोचण्यापूर्वी प्राचीन भारतातील वैदिक काळातील स्त्रियांचे ज्ञानक्षेत्रातील योगदान आपल्याला लक्षात घ्यावे लागते. आपली प्रज्ञा, अंतर्दृष्टी आणि आचरण यांच्या उत्कर्षाने महिलांनी वैदिक संस्कृतीला प्रदात्त रूप देण्यात सहकार्य केले.

केदारनाथाची ही महती ठाऊक आहे का ?

केदारनाथ येथील शिवलिंग म्हशीच्या पाठीसारखे आहे. या शिवलिंगाची पूजा केल्यामुळे पांडव पापमुक्त झाले. तेथे पांडवांनी मंदिर बांधले. पुढे आद्यशंकराचार्यांनी त्याचा जीर्णाेद्धार केला. येथील शिवलिंगाला पाण्याने स्नान घालत नाहीत. त्याला तूप चोळण्याची प्रथा आहे.

शिवलिंगाची महती !

शिवलिंग हे महादेवाच्या लिंगाचे आणि सृष्टीच्या योनीचे प्रतीक आहे. या शिवलिंगातून सृष्टीची सतत निर्मिती होत रहाते. शिवलिंगाला पूजणे म्हणजे निसर्ग आणि देव यांला पूजणे होय ! यातूनच मनुष्याचे कल्याण साधले जाते.’

नेपाळ येथील पशुपतिनाथ मंदिर आणि तेथील पुण्यदायी यात्रा !

नेपाळच्या राजाचे कुलदैवत असणार्‍या पशुपतिनाथाची प्रतिदिन तीनदा पूजा होते. पशुपतिनाथाचे स्थान १२ ज्योर्तिलिंगात नसतांनाही ही यात्रा अतिशय पुण्यदायी मानली जाते.

तेजस्वी रूपात प्रकटलेली ज्योतिर्लिंगे !

ज्योर्तिलिंग आणि संतांची समाधी यांतून पाताळाच्या दिशेने सतत चैतन्य अन् सात्त्विकता यांचे प्रक्षेपण होते. यामुळे अनिष्ट शक्तींच्या आक्रमणापासून पृथ्वीचे रक्षण होते.

रुद्राक्षाचा महिमा जाणा !

रुद्राक्ष धारण करावयाचा, पूजेत ठेवायचा किंवा त्याची माळ करायची असेल, तर शुभमुहुर्तावर विधीपूर्वक त्याची पूजा करावी आणि जप करून मग रुद्राक्ष धारण करावा.

संपादकीय : द्रमुकचा वैचारिक आतंकवाद !

द्रमुकचा वैचारिक आतंकवाद संपवण्यासाठी तमिळनाडूसह भारतभरात परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !

संपादकीय : सलाम यांचे खडे बोल !

भारतातील मुसलमानधार्जिणेही सलाम यांनी मांडलेल्या विचारांकडे दुर्लक्ष करतात. यात सुधारणावाद्यांचा स्वार्थ दडलेला असतो. त्यामुळे आता समाजानेच सलाम यांच्यासारख्या सुधारणावाद्यांना त्यांचे विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्यक !