प्रथम विकृतींना दहन करा !

लव्ह जिहादच्या समस्येशी लढतांना मी, माझे कुटुंब, पद, प्रतिष्ठा या संकुचितता निर्माण करणार्‍या विकृतींचे प्रथम दहन करूया !

भारतीय संस्कृतीचे संरक्षण आणि संवर्धन करणे, हे प्रत्येक भारतियाचे आद्यकर्तव्य !

भारतीय संस्कृतीतील प्रत्येक विचार जीवनमूल्य आहेत. ती जीवनात अंगीकारून मनुष्यजातीचा सामूहिक विकास होऊ शकतो. हाच ‘सर्वे भवन्तु सुखिनः ।’, म्हणजे ‘सर्व जण सुखी होवोत’ यातील भाव आहे. अनादि काळापासून आलेली ही हिंदु संस्कृती सतत प्रवाहित आहे.

चीनची ‘सुपर सोल्जर’ बनवण्याची योजना भारतासाठी धोकादायक !

असामान्य तंत्रज्ञान न शोधण्याचा नियम असतांनाही चीन करत असलेले चुकीचे कृत्य रोखण्यासाठी भारताने दबाव आणायला हवा !

भाषेतील काही शब्द लिहिण्याची पद्धत आणि त्यामागील कारणे

आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पाश्र्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत.

सद्गुरु नीलेशदादा आप हैं, वाराणसी आश्रम के आधारस्तंभ ।

काशी विश्वनाथजी ने दिया, आपको सद्गुरुपद का आशीर्वाद ।
अब गूंज उठा है, पूरी काशी में हिन्दू राष्ट्र का शंखनाद ।।

भारतद्वेषी ‘डब्लू.एच्.ओ.’ !

प्रत्येक ठिकाणी नाक खुपसणारी ‘डब्लू.एच्.ओ.’ ‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या संदर्भात मात्र मूग गिळून गप्प ! जागतिक आरोग्य संघटना या नात्याने या प्रकरणात तिचे दायित्व काहीच नाही का ? बड्या राष्ट्रांतील औषधनिर्माण करणार्‍या श्रीमंत आस्थापनांच्या विरोधात न बोलण्याच्या संदर्भात त्यांचे काही साटेलोटे तर नाही ना ?

सम्मेद शिखरजी (जिल्हा गिरीडीह, झारखंड) हे जैनांच्या आस्थेचे केंद्र, पर्यटनाचे नाही !

झारखंड सरकारने जैनांचे आस्थेचे ठिकाण सम्मेद शिखरजी पर्यटनक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या स्थानाचे धार्मिक महत्त्व आणि जैन समाजाच्या भावना या लेखातून मांडण्यात आल्या आहेत.

वाहतूक नियमांची प्रभावी कार्यवाही व्हावी !

‘कायदे तितक्या पळवाटा’, असे असले, तरी प्रभावी कार्यवाही झाली, तरच वाहनचालक पुन्हा चूक करण्यास धजावणार नाहीत, हे निश्चित !

सप्तपदी

सांप्रत काळात कौटुंबिक कलह आणि विभक्तपणा वाढलेला आहे. यामुळे नवदांपत्य आणि अविवाहित यांना थोडे मार्गदर्शन व्हावे, या हेतूने ही लेखनमाला…

कोणतेही खत न घालता ‘सुभाष पाळेकर कृषी’ तंत्राने केलेली लागवड

‘काहीच खत न घालता भाजीपाला मिळेल का ?’, अशी शंका मनात होती. आता गेले वर्षभर ‘सुभाष पाळेकर कृषी’ तंत्राने लागवड केल्यावर ही शंका पूर्णपणे मिटली. या प्रक्रियेत आम्ही आमच्या लागवडीत केलेले प्रयत्न आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.