धर्मांतरबंदीसाठी सक्षम कायदा हवा !

काही पंथ प्रसारासाठी तलवारीचा वापर करतात, तशी आवश्यकता ईश्वरनिर्मित हिंदु धर्माच्या प्रसारासाठी नसते !

कोरोनाचा पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर काय करावे ?

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी नियमित प्रयत्न आवश्यक

हिंदुस्थान हिंदूओं का’ ही कल्पना ‘सनातन प्रभात’ सोडला, तर कुणीच आचरत नाही !

सांगली येथील दैनिक ‘सनातन प्रभात’चे गेली अनेक वर्षे असलेले नियमित वाचक आणि ‘श्री गजानन वीव्हिंग मिल्स् कंपाऊंड’चे श्री. रा.वि. वेलणकर यांनी ‘सनातन प्रभात’च्या संपादकांना पत्र लिहिले असून ते वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत. 

लव्ह जिहादचे वास्तव : प्रेमाचे आमीष ते श्रद्धा वालकरचे तुकडे करण्यापर्यंत !

११ आणि १८ डिसेंबर २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘जिहाद ते लव्ह जिहाद आणि त्यासाठी केल्या जाणार्या क्लृप्त्या, ‘माझा अब्दुल तसा नाही’, ही हिंदु तरुणींची धोकादायक मानसिकता, विदेशातही लव्ह जिहाद आणि प्रेम असेल, तर धर्मांतराची आवश्यकता का ? ’, आदी सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत. (भाग ३) १३. … Read more

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

धर्मांधांनी एका आठवड्यात हिंदूंवर विविध प्रकारचे अत्याचार आणि हिंदु धर्मावर आघात केलेल्या घटनांच्या वृत्तांचे मथळे येथे दिले आहेत.

मृत्यूदंडामागे कर्मफलन्याय कि न्यायप्रणालीची हतबलता ?

मृत्यूदंडाच्या शिक्षेविषयी वर्ष २०१५ मधील राष्ट्रीय विधी आयोगाच्या अहवालामध्ये सर्वाधिक गंभीर अशा शिक्षेविषयी काही सूत्रे मांडण्यात आली. त्यावर आधारित हा लेख आहे.

शनि ग्रहाची ‘साडेसाती’ म्हणजे आध्यात्मिक जीवनाला गती देणारी पर्वणी !

या लेखाद्वारे ‘साडेसाती म्हणजे काय ? आणि साडेसाती असतांना आपल्याला काय लाभ होऊ शकतात ?’, याविषयी जाणून घेऊया.

टाचेच्या ‘हाडाची घनता मोजण्याची चाचणी (बोन मिनरल डेन्सिटी टेस्ट)’ निदानाच्या दृष्टीने उपयोगाची नसणे

गेल्या मासात सनातनच्या एका आश्रमामध्ये एका शिबिराच्या अंतर्गत हाडांची घनता मोजण्याची चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये रुग्णाला एका यंत्रामध्ये आपला पाय ठेवायचा असतो.

सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले आणि डॉ. कमलेश वसंत आठवले लिखित सनातनचे आयुर्वेदीय मालिकेतील ग्रंथ !

धर्मांतर रोखण्याचा एक मूलभूत उपाय : धर्मशिक्षण !

१८ डिसेंबर २०२२ या दिवशीच्या लेखात आपण ‘धर्मशिक्षणाने धर्माचे महत्त्व लक्षात येणे आणि धर्माभिमान निर्माण होणे, धर्मशिक्षणाच्या संदर्भात आजची स्थिती अन् धर्मशिक्षण नसल्यामुळे हिंदूंमध्ये धर्माभिमान नसणे’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा उर्वरित भाग पाहूया.