शेतीवर बांध न घालणारे मंगळवेढावासिय !
अन्य गावाच्या शेतकर्यांनीही मंगळवेढा गावाचा आदर्श घेऊन मनाचे बांध तोडून शेतीच्या बांधावरून होणारे वाद रोखावेत !
अन्य गावाच्या शेतकर्यांनीही मंगळवेढा गावाचा आदर्श घेऊन मनाचे बांध तोडून शेतीच्या बांधावरून होणारे वाद रोखावेत !
प्रतिदिन स्वतःच्या मनाला ‘जेव्हा सकाळी अल्पाहाराच्या वासाने मला खावेसे वाटेल, तेव्हा ‘प्रतिदिन केवळ सकाळी ११ वाजेपर्यंत जिभेवर संयम ठेवल्याने मला निरोगी जीवनाचा आनंद घेता येणार आहे’, याची जाणीव होईल आणि मी घरातील कामे करीन’, अशी सूचना दिवसातून न्यूनतम ५ वेळा द्यावी आणि याप्रमाणे आचरण करावे.
अमेरिकेच्या नेत्या हिलरी क्लिंटन यांनी वर्ष २०११ मध्ये केलेले एक अत्यंत प्रसिद्ध वक्तव्य जगभर गाजले. त्या म्हणाल्या होत्या, ‘‘तुम्ही सापांना दूध पाजत आहात आणि हे पाळलेले साप तुम्हाला चावणार नाहीत, अशी तुमची जी अपेक्षा आहे, ती पूर्णपणे चुकीची आहे.’’ हे वक्तव्य त्यांनी पाकिस्तानसंबंधी केले होते.
‘थंडी गुलाबी असो कि बोचरी, तिचा मनमुराद आनंद उपभोगायचा असेल, तर ऋतूनुसार दिनचर्या पाळणे आवश्यक असते. थंड आणि कोरडी हवा शरिरावर विशिष्ट परिणाम घडवून आणते. या ऋतूचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आहार-विहारात थोडे पालट करणे महत्त्वाचे आहे.
आज रुग्णालयांमध्ये रुग्णांची लूट केली जाते, अधिवक्ते खोट्याचे खरे करतात, अभियंते पडणार्या इमारती बांधतात आणि शासनकर्ते जनतेला लुबाडतात, हे लक्षात घ्यायला हवे ! त्यामुळे प्रथम पालकांनी साधना करून धर्माचरण केले पाहिजे आणि पाल्यांवर तसे संस्कार केले, तर राजा अन् प्रजा दोन्ही नीतीमान होतील !
‘मागील काही दिवसांपासून सर्वत्र केवळ ‘श्रद्धा वालकर-आफताब पूनावाला प्रकरण’ म्हणजेच ‘श्रद्धा वालकर हत्या प्रकरण’, ही एकच चर्चा चालू आहे. जे घडले, ते अतिशय भयंकर असून यातूनही जर आज आपण धडा घेतला नाही,
आधुनिक वैद्यांना ग्रामीण भागात जाण्याचे महत्त्व सांगणे आणि ते का जात नाहीत ? याचा अभ्यास करून ती कारणे दूर करणे, याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे. काही कालावधीसाठीही ग्रामीण भागात जाण्यास नाकारणारे आधुनिक वैद्य, हे मिळवलेल्या पदवीला खर्या अर्थाने न्याय देत आहेत का ? हे महत्त्वाचे !
संत गोस्वामी तुलसीदास यांनी ‘श्रीरामचरितमानस’ हा ग्रंथ लिहून रामभक्तांवर अनंत उपकार केले आहेत. हा ग्रंथ हिंदुस्थानातील अनेक लोकांचा नित्य वाचनातील ग्रंथ आहे.
. . . यावरून दात निरोगी ठेवण्यासाठी ‘काहीही खाल्ल्यावर नीट चूळ भरून दात बोटांनी चोळून धुणे किंवा ब्रशने दातांत अडकलेले अन्नकण काढणे किती महत्त्वाचे आहे’, हे लक्षात येईल.
खरेतर ‘आहार हेच औषध’, असे म्हणणे सध्या कठीणच वाटते; परंतु आपल्या घरच्या लागवडीत पिकवलेला विषमुक्त भाजीपाला मात्र निश्चितपणे औषधाचे काम करू शकतो. आजपासूनच आपल्या नित्य आहारातील न्यूनतम काही गोष्टी तरी स्वतःच पिकवण्यासाठी कृतीशील होऊया.