उत्तराखंडमध्‍ये धर्मांधांचा ‘लँड (भूमी) जिहाद’ आणि सर्वोच्‍च न्‍यायालयाची भूमिका !

धर्मांध भारताचे कोणतेही कायदे पाळत नाहीत. भरमसाठ लोकसंख्‍या निर्माण करणे, दिसेल तेथे अतिक्रमणे करणे, सरकारच्‍या विविध योजनांचा अपलाभ घेणे आणि भारतद्वेष प्रकट करता येईल तेवढा करणे, हा त्‍यांचा कार्यक्रम असतो. त्‍यासाठी साम-दाम-दंड-भेद हे सर्व वापरले जाते.

त्‍वचेच्‍या बुरशी संसर्गाचे (‘फंगल इन्‍फेशन’चे) दुर्लक्षित कारण जाणून त्‍याच्‍या दुष्‍टचक्रातून बाहेर पडा !

एकदा बुरशी संसर्ग झाला की, रुग्‍णाच्‍या त्‍वचेचे आरोग्‍य बिघडते. यासाठी रुग्‍णाला बरीच बुरशी संसर्ग प्रतिरोधक (अँटी फंगल) औषधे पोटात घेण्‍यास, तसेच त्‍वचेवर लावण्‍यास दिली जातात.

जोशीमठाची मानवनिर्मित शोकांतिका !

‘निसर्गावर घाला घालून तथाकथित विकास साधण्याचा प्रयत्न केला, तर पुढे विनाश अटळ आहे’, हे स्पष्ट आहे. यातून धडा घेण्याची आवश्यकता आहे, अन्यथा निसर्ग प्रत्येक वेळेला मनुष्याला धडा शिकवत राहील. जे नैसर्गिक आहे, ते तसेच ठेवणे आवश्यक आहे.

अखंड सावधानता बाळगणे आवश्यक !

हिंदू समाज, राष्ट्र, देवस्थाने, भूमी, मुली महिला यांना मुसलमानांपासून वाचवणे नितांत आवश्यक आहे. त्यासाठीच आपल्याला २४ घंटे डोळ्यात तेल घालून वावरले पाहिजे. सध्याच्या घटना पहाता आपल्यासाठी दिवस-रात्र वैर्‍याची झाली आहे.

पालेभाज्या : समज-अपसमज !

‘आपल्याला पालेभाज्या मुद्दाम आणि भरपूर किंवा प्रतिदिन खायची आवश्यकता नसते. ‘जेव्हा खायच्या, तेव्हाही आधी वाफवून, पिळून आणि तेल किंवा तूप यांची फोडणी देऊनच खाव्यात’, असे शास्त्रात सांगितले आहे.

शासकीय नियमांचे कठोर पालन करणारे लालबहादूर शास्त्री !

आज, ११ जानेवारी २०२३ या दिवशी लालबहादूर शास्त्री यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने त्यांच्या जीवनातील एक हृद्य प्रसंग प्रस्तुत करीत आहोत…

अंघोळीसाठी औषधी पाणी

कोणत्याही मोठ्या रोगामुळे आलेला थकवा यांमध्ये अडूळसा, कडूनिंब, निर्गुंडी यांपैकी कोणत्याही एका वनस्पतीची मूठभर पाने अंघोळीच्या गरम पाण्यामध्ये घालून अंघोळ करावी. शक्य असल्यास अंघोळीसाठी पाणी तापवतांनाच त्यामध्ये पाने घालावीत.

वंदनगडावर वाढवण्यात येत आहे इस्लामचे धार्मिक प्रस्थ !

१० जानेवारी या दिवशी आपण ‘तटबंदी पाडून वाढवण्यात आले आहे चंदनगडावर दर्ग्याचे अतिक्रमण !’, याविषयीचा लेख वाचला. आज ‘वंदनगडावर वाढवण्यात येत आहे इस्लामचे धार्मिक प्रस्थ !’ याविषयीची माहिती देत आहोत. (लेखमालेचा अंतिम भाग)

छतावर फळझाडेही लावता येतात

‘अन्य भाजीपाल्याप्रमाणे विटांच्या वाफ्यात किंवा मोठ्या ड्रममध्ये लिंबू, पेरू, सीताफळ, डाळिंब, चिकू, आंबा इत्यादी फळझाडांची कलमे सहज लावता येतात. काळजी नियमित घेतल्यास साधारण एक ते दीड वर्षात या झाडांना फळधारणा होऊ लागते.

निसर्ग आणि मनुष्य !

सरकारने येणार्‍या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन निसर्गदेवता, पंचमहाभूते यांना शरण जाऊन नैसर्गिक संकटांना तोंड देण्यासाठी सज्ज कसे रहायला हवे ? हेही जनतेला शिकवणे आवश्यक आहे.