हिंदू अल्पसंख्यांक म्हणजे भारत गमावणे !
देशाची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यापूर्वी भारतापासून विभाजित होऊन जे स्वतंत्र देश झाले. यांतील एकही देश हिंदूंचा राहिलेला नाही. त्यामुळे हिंदूंनी अल्पसंख्यांक होणे म्हणजे काय ? याचे उत्तर ‘भारत गमावणे’, हेच आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक व्हायचे ? कि वैभवशाली भारताची निर्मिती करायची ? हे हिंदूंनी ठरवावे.